शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

चलन नसल्याने मजुरी म्हणून देतात धान्य

By admin | Updated: November 19, 2016 03:21 IST

सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांची चलनबंदी केल्याने ऐन कापणीच्या मोसमात मजुरी कशी देणार.

सुनील घरत,

पारोळ- सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांची चलनबंदी केल्याने ऐन कापणीच्या मोसमात मजुरी कशी देणार. त्यातच बॅँकांच्या व एटीएमच्या बाहेर लांबचलाब रांगा असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, यावर पारंपरिक वस्तू विनिमय पद्धतीच्या आधारे तोडगा काढून मजुरांना मजुरी म्हणून धान्य देण्याचा तोडगा बळीराजाने काढला आहे.पूर्ण हंगाम घामाने व काबाडकष्टाने राबून कापणीनंतर हाती लागलेल्या पिकाची झोडणी करून घरात लवकर आणण्यासाठी वसईतील बळीराजाची लगबग सुरु आहे. वसई पूर्व ग्रामीण भागात जिकडे तिकडे आपापल्या शेतात बनवलेल्या खळ्यामध्ये पहाटेपासून झोडणीची व वाढवणीची कामे सर्वत्र सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, मजूर टंचाईमुळे प्राप्त मजुरांच्या शोधात बळीराजा हैराण झाला आहे. त्यातही मिळणाऱ्या मजुरांना मजुरी देण्यासाठी सुट्टे चलन नाही. यावर तोडगा म्हणून मजुरीच्या बदल्यात धान्य अथवा उधारीने मजूर काम करत आहेत. चलन अडचणीच्या काळामध्ये झोडणीची घाई का करता, असे विचारले असता शेतकरी सांगत आहेत की, पुढे सुरु होणाऱ्या रब्बी हंगामात ही कामे शिल्लक राहिली आणि यांना वेळ दिला तर शेतातील ओल निघून जाईल व द्विदल पिके उशिरा पेरल्याने पिके पाहिजे तशी होणार नाहीत म्हणून आम्ही घाई करत आहोत. असे सांगितले.>व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूटवसईत भातखरेदी केंद्र होणार, ही घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात वसईत भातखरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीचा भात पिकाला खाजगी व्यापारी कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. सरकारी दर, उच्च प्रतीच्या भात, पिकाला प्रतिक्विंटल १५१० रुपयांचा दर असून व्यापारी मात्र ११०० ते १२०० च्या घरात खरेदी करतात.