शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणार

By admin | Updated: June 10, 2014 23:47 IST

ग्रामीण पाणी पुरवठा समित्यांची पुनर्रचना करून या समित्यांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा समावेश केला जाईल.

ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणारमुंबई - ग्रामीण पाणी पुरवठा समित्यांची पुनर्रचना करून या समित्यांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा समावेश केला जाईल. तसेच जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांकडून कामाची तपासणी करण्यात येईल, अशी घोषणा पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी आज विधानसभेत केली. ग्राम पाणी पुरवठ्या समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्यामुळे पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात आहेत, असे मत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी आज व्यक्त केले.बोरोळ, ता.देवणी येथील पाणीपुरवठा योजनेबाबतचा मूळ प्रश्न ज्येष्ठ सदस्य डॉ.शिवाजीराव पाटील यांनी विचारला होता. या गावात विहिरीसाठी १५ मीटर खोदकाम होऊनही पाणी न लागल्याने दुसरा उद्भव घ्यावा लागला, त्यासाठी ६१ लाख रुपये खर्च झाले, असे सोपल यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजना रखडण्याचे कारण म्हणजे ग्राम पाणीपुरठा समित्यांवर जबाबदारी निि›त नाही. त्यामुळेच गैरव्यवहार वाढत असल्याचे सर्वपक्षीय आमदारांनी सांगितले. अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली. ग्राम पाणीपुरवठा समित्यांमध्ये तज्ज्ञ नसतात. त्यामुळे मनमानी निर्णय होतात, अशी भावनाही व्यक्त झाली. तेव्हा या समित्यांची पुनर्रचना केली जाईल, असे सोपल म्हणाले. जलस्त्रोताचे काम झाल्याखेरीज इतर खर्च करु नये असा स्पष्ट सूचना देण्यात येईल, असेही मंत्री सोपल यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)