शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘पीक कर्जाचे पुनर्गठन करणार’

By admin | Updated: April 18, 2016 01:13 IST

खरीप पेरणीपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, शेतकऱ्यांना बी-बियाणे तसेच खत कमी पडू दिले जाणार नाही़ तसेच पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे़ २१ एप्रिलला

लातूर : खरीप पेरणीपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, शेतकऱ्यांना बी-बियाणे तसेच खत कमी पडू दिले जाणार नाही़ तसेच पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे़ २१ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असून, ३१ मेपूर्वी विनातारण पीक कर्जाचे वितरण केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली़पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली़ त्या म्हणाल्या, बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार कर्जवितरण न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल़ पावसाचे प्रमाण व वेळेनुसार कोणते पीक घ्यावे, या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिले जाणार आहे़ मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही़ त्यामुळे मशागतीसाठी काही मदत करता येईल का? याचा विचार सुरू असल्याचे त्या म्हणाल्या़ पाण्याबरोबर चाराटंचाई देखील आहे़ दावणीला चारा देण्याची मागणी आम्ही विरोधी पक्षात असताना करीत होतो़ परंतु दावणीला चारा देण्याचा अनुभव तेवढा चांगला नाही़ त्यामुळे तुर्तास दावणीला चारा देणे शक्य नाही़ भविष्यात दावणीला चारा देण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.