शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आयात डाळसाठ्यांवरचे निर्बंध उठवले

By admin | Updated: November 3, 2015 03:01 IST

परदेशातून आयात केलेल्या डाळींवरील साठा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे मुंबईतील बंदरांमध्ये अडकून पडलेला डाळीचा साठा खुल्या बाजारात

मुंबई : परदेशातून आयात केलेल्या डाळींवरील साठा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे मुंबईतील बंदरांमध्ये अडकून पडलेला डाळीचा साठा खुल्या बाजारात विक्रीस येण्यास मदत होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार डाळ, खाद्यतेले व खाद्यतेले बिया यांच्या साठवणुकीवर १९ आॅक्टोबरपासून निर्बंध लागू केले होते. यामध्ये परदेशातून आयात केलेल्या डाळींचाही समावेश होता. त्यामुळे साठा अडकून पडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आयात डाळींवरील साठा निर्र्बध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा आदेशदेखील काढण्यात आला. त्यामुळे या डाळींची आयात करता येईल पण एकदा आयात केल्यानंतर त्यांची साठेबाजी करण्यावरील निर्बंध कायम राहणार आहेत. ही सवलत केवळ आयातदारांना लागू असेल. आयातदाराने प्रथम विक्री केल्यानंतर व्यापाऱ्यांना साठ्याबाबतचे निर्बंध लागू राहतील. (विशेष प्रतिनिधी)