शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी उचलली पाहिजे - जयंत पाटील

By admin | Updated: June 8, 2016 02:23 IST

समाजातील बुद्धिवान लोकांनी थोडा पुढाकार घेऊन समाज परिवर्तनाची जबाबदारी उचलली पाहिजे

 

मुरुड / नांदगाव- समाजातील बुद्धिवान लोकांनी थोडा पुढाकार घेऊन समाज परिवर्तनाची जबाबदारी उचलली पाहिजे, तरच भावी पिढी सक्षम व सर्व स्तरात अग्रेसर राहील, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी मुरु ड येथे केले. पंचक्रोशीतील आगरी समाज नांदगाव व माजगाव विभागीय सामाजिक संस्था उसरोली यांच्या वतीने आयोजित बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धात्मक असून आता मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिकवणे आवश्यक आहे. बीएड तर आता करूच नये, कारण नोकरी मिळणे आता दुरापास्त आहे. सिव्हिल व मेकॅनिकल जॉबच विद्यार्थ्यांना तारू शकतील, तेव्हा बदलत्या युगाप्रमाणे ट्रेड शोधण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. आगरी समाजाने अकरा गावापुरती संघटना न ठेवता मुरु ड तालुक्याची संपूर्ण संघटना व्हावी अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली. बहुजन समाजाला मिळणाऱ्या सर्व सुविधा नष्ट होत आहेत, यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरु न आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला. या कार्यक्र मात इयत्ता पहिली ते बारावी परीक्षेत गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शरद काबुकर, उपाध्यक्ष नारायण पाके, श्याम पाटील, चंद्रकांत कमाने, दामोदर राऊत, दिनेश शापुरकर, गणेश गाणार आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)