शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

ऊर्जा बचत मोहिमेला प्रतिसाद

By admin | Updated: January 6, 2015 01:01 IST

लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक विजेचा वापर टाळावा. ऊर्जा बचत करून पाण्याची व कोळशाची बचत करावी. यातून पर्यावरण संवर्धन व आर्थिक बचत व्हावी, या हेतूने महापालिकेतर्फे दर

२७४७ युनिटची बचत : शहरातील दिवे एक तास बंदनागपूर : लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक विजेचा वापर टाळावा. ऊर्जा बचत करून पाण्याची व कोळशाची बचत करावी. यातून पर्यावरण संवर्धन व आर्थिक बचत व्हावी, या हेतूने महापालिकेतर्फे दर पौर्णिमेला रात्री ८ ते ९ दरम्यान एक तास दिवे बंद ठेवण्याची मोहीम राबविली जाते. त्यानुसार सोमवारी रात्री शहरातील दिवे बंद ठेवण्यात आले.पौर्णिमेच्या रात्री झाशी राणी चौक ते अंबाझरी मार्ग, एलएडी कॉलेज रोड, गांधीनगर मार्ग, वर्धा मार्ग, कामठी रोड, विजय टॉकीज, अलंकार टॉकीज यासह शहरातील विविध मार्गावरील पथदिवे बंद ठेवण्यात आले. शहरातील लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक वीज वापर टाळल्यास पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक बचत होत आहे. यापुढे ही मोहीम सुरू ठेवावी, असे आवाहन आमदार अनिल सोले यांनी केले. ऊर्जा बचतनिमित्त झाशी राणी चौक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.एक युनिट वीजनिर्मितीसाठी ५०० ग्रॅम कोळसा व ७.५ लिटर पाणी लागते. यातून मोठ्या प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईड निर्माण होतो. ऊर्जा बचत करून पर्यावरण संवर्धन करा, असे आवाहन त्यांनी केले. धंतोली झोनच्या सभापती सुमित्रा जाधव, नगरसेविका लता यादव, ग्रीन व्हिजिल फाऊं डेशनचे कौस्तुब चटर्जी, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, सहायक आयुक्त सुभाष जयदेव आदी उपस्थित होते. मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच चटर्जी यांच्या सहकाऱ्यांनी नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधून ऊर्जा बचत करण्याचे आवाहन केले. यावेळी सहायक अभियंता सलीम इकबाल, ए.एस.मानकर, पी.के. रुद्रकार, दक्षा बोरकर, सुरभी जैस्वाल, संदेश साखरे, हेमंत अमेसार, शीतल चौधरी, बी.डी.यादव, विश्वजित पाईकराव आदी उपस्थित होते. शहरातील सर्व भागात ही मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)