शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

ऊर्जा बचत मोहिमेला प्रतिसाद

By admin | Updated: January 6, 2015 01:01 IST

लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक विजेचा वापर टाळावा. ऊर्जा बचत करून पाण्याची व कोळशाची बचत करावी. यातून पर्यावरण संवर्धन व आर्थिक बचत व्हावी, या हेतूने महापालिकेतर्फे दर

२७४७ युनिटची बचत : शहरातील दिवे एक तास बंदनागपूर : लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक विजेचा वापर टाळावा. ऊर्जा बचत करून पाण्याची व कोळशाची बचत करावी. यातून पर्यावरण संवर्धन व आर्थिक बचत व्हावी, या हेतूने महापालिकेतर्फे दर पौर्णिमेला रात्री ८ ते ९ दरम्यान एक तास दिवे बंद ठेवण्याची मोहीम राबविली जाते. त्यानुसार सोमवारी रात्री शहरातील दिवे बंद ठेवण्यात आले.पौर्णिमेच्या रात्री झाशी राणी चौक ते अंबाझरी मार्ग, एलएडी कॉलेज रोड, गांधीनगर मार्ग, वर्धा मार्ग, कामठी रोड, विजय टॉकीज, अलंकार टॉकीज यासह शहरातील विविध मार्गावरील पथदिवे बंद ठेवण्यात आले. शहरातील लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक वीज वापर टाळल्यास पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक बचत होत आहे. यापुढे ही मोहीम सुरू ठेवावी, असे आवाहन आमदार अनिल सोले यांनी केले. ऊर्जा बचतनिमित्त झाशी राणी चौक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.एक युनिट वीजनिर्मितीसाठी ५०० ग्रॅम कोळसा व ७.५ लिटर पाणी लागते. यातून मोठ्या प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईड निर्माण होतो. ऊर्जा बचत करून पर्यावरण संवर्धन करा, असे आवाहन त्यांनी केले. धंतोली झोनच्या सभापती सुमित्रा जाधव, नगरसेविका लता यादव, ग्रीन व्हिजिल फाऊं डेशनचे कौस्तुब चटर्जी, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, सहायक आयुक्त सुभाष जयदेव आदी उपस्थित होते. मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच चटर्जी यांच्या सहकाऱ्यांनी नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधून ऊर्जा बचत करण्याचे आवाहन केले. यावेळी सहायक अभियंता सलीम इकबाल, ए.एस.मानकर, पी.के. रुद्रकार, दक्षा बोरकर, सुरभी जैस्वाल, संदेश साखरे, हेमंत अमेसार, शीतल चौधरी, बी.डी.यादव, विश्वजित पाईकराव आदी उपस्थित होते. शहरातील सर्व भागात ही मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)