शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

‘स्मार्ट सिटी’पेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा!

By admin | Updated: December 21, 2015 02:23 IST

कर्जबाजारी शेतकरी जीवन संपवत आहेत. बसच्या पाससाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीवर आत्महत्येची वेळ येते, असे असताना शहरे स्मार्ट करण्याच्या योजना कशाला राबविता?

जळगाव : कर्जबाजारी शेतकरी जीवन संपवत आहेत. बसच्या पाससाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीवर आत्महत्येची वेळ येते, असे असताना शहरे स्मार्ट करण्याच्या योजना कशाला राबविता? त्यापेक्षा सामान्यांना, शेतकऱ्यांना जगविण्याच्या योजना राबवा, त्यांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत भाजपावर टीकास्त्र सोडले. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ते रविवारी येथे आले होते. खान्देशातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २२२ वारसांना प्रत्येकी १० हजार रुपये मदतीचे वाटप त्यांच्या हस्ते झाले. केळी, कापूस, कांदा व द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. शिवसेना स्टाईलने ते मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, उपनेते आ. गुलाबराव पाटील आदी त्यांच्यासोबत दौऱ्यात होते. दिल्लीतील घडामोडींकडे अंगुलीनिर्देश करीत ते म्हणाले की, ‘सध्या सुडाचे राजकारण चालले आहे. निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेविरोधात आंदोलन करणाऱ्या पीडित मुलीच्या आई-वडिलांनाच अटक केली जाते. आरोपी मोकाट व पीडितेचे आई वडील अटकेत, हा कुठला न्याय? सुडाचे राजकारण तुम्हालाच लखलाभ,’ अशी टीका त्यांनी भाजपावर केली.