शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

विमानतळाच्या निधीला साई संस्थानचा विरोध

By admin | Updated: November 30, 2015 03:05 IST

विमानतळासाठी शासनाने साईबाबा संस्थानकडे मागितलेल्या ११० कोटी रुपयांचा प्रस्ताव संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीच्या अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत अमान्य करण्यात आला आहे.

शिर्डी : विमानतळासाठी शासनाने साईबाबा संस्थानकडे मागितलेल्या ११० कोटी रुपयांचा प्रस्ताव संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीच्या अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत अमान्य करण्यात आला आहे.शासनाने साईबाबांच्या तिजोरीत हात घालून विविध कारणांसाठी निधी नेण्याचा सपाटा लावला होता़ जलशिवार योजनेसाठी ३४ कोटी, राज्यातील जिल्हा रुग्णालयांसाठी ४३ कोटींचा निधी देण्यात आला. काकडी येथे होणाऱ्या विमानतळासाठी साईबाबांच्या झोळीतून ११० कोटी संस्थानने द्यावेत, असा प्रस्ताव शासनाने पाठविला होता़ त्याबाबत अहमदनगर येथे व त्यानंतर सोमवारी मुंबईत बैठक होणार असल्याचे समजताच, शिर्डीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यास विरोध दर्शविला. साईबाबांच्या झोळीतील पैसे शासनाने विमानतळासाठी नेले, तर सलग दोन दिवस शिर्डी बंद ठेवण्याचा इशारा दिला होता़ शहरातील मूलभूत सुविधा साईभक्तांना उपलब्ध नसल्याने भक्तांचे हाल होत आहेत़ संस्थानचे विविध विकासकामांचे डझनभर प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडले असताना त्याकडे शासनाला लक्ष देण्यास वेळ नाही, असा आक्षेप सदस्यांनी घेतला. (प्रतिनिधी) अहमदनगर येथे त्रिसदस्यीय समितीच्या झालेल्या बैठकीत पैसे देण्याबाबत कोणताही निर्णय न घेता शताब्दी वर्ष जवळ आल्याने हजार कोटी रुपयांचे काम बाकी असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. समितीचे सदस्य व शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, नगराध्यक्षा सुनीता जगताप, उपनगराध्यक्ष नीलेश कोते व नगरसेवकांनी राज्य सरकारला पैसे देण्यास विरोध दर्शविला.