शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या स्थगितीने संताप

By admin | Updated: November 15, 2014 02:16 IST

फडणवीस सरकारने न्यायालयात ठोस भूमिका न घेतल्यामुळे आरक्षणावर गंडांतर आल्याचा आरोपही मराठा संघटनांनी केला आहे. पंढरपूर व जालन्यात कार्यकत्र्यानी आंदोलन केले.

मुंबई : मराठा आरक्षण स्थगितीचे राज्यात तीव्र पडसाद आणि प्रतिक्रिया उमटल्या. फडणवीस सरकारने न्यायालयात ठोस भूमिका न घेतल्यामुळे आरक्षणावर गंडांतर आल्याचा आरोपही मराठा संघटनांनी केला आहे. पंढरपूर व जालन्यात कार्यकत्र्यानी आंदोलन केले.  
पंढरपूरमध्ये संभाजी ब्रिगेड, छावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह मराठा संघटनांनी तहसील कार्यालयावर हल्लाबोल केला. तहसीलदार गजानन गुरव यांना निवेदन दिल्यानंतर कार्यकत्र्यानी भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. 
त्यातील काही कार्यकत्र्यानी तहसीलदारांच्या कक्षाशेजारीच असलेले नायब तहसीलदार मारुती मोरे यांच्या कक्षावर दगडफेक केल्याने काचा फुटल्या़ संपूर्ण कक्ष व नायब तहसीलदारांच्या टेबलावर काचांचा खच पडला होता. 
अचानक झालेल्या दगडफेकीमुळे कार्यालयात गोंधळ उडाला. सर्व कर्मचारी व अधिकारी बाहेर पळून गेले. संघटनांचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत आवारातून पसार झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मराठा आणि मुस्लीम आरक्षणावर न्यायालयात बाजू मांडण्यात सरकार कमी पडले. दोन्ही समाजांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आता फडणवीस सरकारने घ्यायला हवी. तसेच मराठा व मुस्लीम आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणा:या केतन तिरोडकर व अनिल ठाणोकर यांचे आणि भाजपा नेत्यांचे संबंधदेखील तपासले पाहिजेत. 
- नवाब मलिक, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
 
राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू योग्यपणो मांडली नाही. भाजपा सरकारची भूमिका मराठा समाजाच्या बाजूने की विरोधात हे लवकरच समोर येईल. पण, माङया समितीने संपूर्ण अभ्यास करूनच आरक्षणाचा निर्णय दिला होता. 
- नारायण राणो, माजी मंत्री
 
केवळ मुस्लीम आरक्षणच न्यायालयात टिकले. मराठा आरक्षण कायम राखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. याबाबत भाजपा सरकारने स्पष्टीकरण द्यावे. 
- आ. दिवाकर रावते, शिवसेना नेते