शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

कोपरखैरणेत विजेच्या लपंडावाने रहिवासी त्रस्त

By admin | Updated: June 7, 2017 02:51 IST

पावसाचे आगमन लांबल्याने गरमीने नागरिक त्रस्त असतानाच घणसोली व कोपरखैरणे परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाचे आगमन लांबल्याने गरमीने नागरिक त्रस्त असतानाच घणसोली व कोपरखैरणे परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे वीज वितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, तर ऐन गरमीत रात्री-अपरात्री वीज जात असल्यामुळे अनेकांना उघड्यावर रात्र काढावी लागत आहे.नवी मुंबईत वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडत आहे. उघड्या विद्युत डीपी, उघड्यावर पडलेल्या विद्युत वायर यामुळे अनेक अपघात घडत आहेत. यासंबंधी नागरिकांनी तक्रार देवून देखील वीज वितरण कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याचे उघड चित्र शहरात पहायला मिळत आहे. अशातच ऐन गरमीच्या दिवसात वितरणच्या भोंगळ कारभाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून घणसोली व कोपरखैरणेत विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री तासन्तास वीज जात असल्यामुळे त्याठिकाणच्या नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे संतप्त रहिवासी वीज वितरणच्या कार्यालयावर देखील धडक देत आहेत. अशावेळी नागरिकांचा संताप अनावर झाल्यास गैरप्रकार देखील घडण्याची शक्यता आहे. कोपरखैरणे गाव, सेक्टर १७, १८ व १९ या परिसरात सर्वाधिक विजेचा लपंडाव होत आहे. सोमवारी रात्री देखील या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने या परिसराची वीज गेल्याचे वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गेलेली वीज मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांची सुमारे १५ ते १८ तास विजेविना प्रचंड गैरसोय झाली.