शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जलदूतला 31 आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: July 28, 2016 17:09 IST

मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली ह्यजलदूतह्ण ही विशेष रेल्वे गाडी आता 31 आॅगस्ट पर्यंत धावणार आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २८  : मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली ह्यजलदूतह्ण ही विशेष रेल्वे गाडी आता 31 आॅगस्ट पर्यंत धावणार आहे. ही गाडी राज्यशासनाच्या पूर्वीच्या मागणीनुसार, 31 जुलै पर्यंतच सुरू ठेवण्यात येणार होती. मात्र, लातूर मधील दुष्काळी स्थिती अद्यापही कायम असल्याने या गाडीसाठी आणखी महिन्याभराची मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, गाडीची मुदत संपण्यास अवघा आठवडा शिल्लक असतानाही शासनाकडून मुदतवाढीची मागणी करण़्यात न आल्याने ही गाडी बंद करण्यात येणार होती. ही बाब लोकमतने उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्यशासनाने याची दखल घेत. मंगळवारी (दि.27) रोजी याबाबतचे पत्र रेल्वे प्रशासनास पाठवत ही गाडी आणखी एक महिना सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. दरम्यान आज मिरजहून लातूरसाठी 100 वी गाडी रवाना करण्यात आली. यावेळी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे प्रमुख बी.के दादाभॉ़य यांनी ही गाडी पुढील महिनाभर सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले