शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जलदूतला 31 आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: July 28, 2016 17:09 IST

मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली ह्यजलदूतह्ण ही विशेष रेल्वे गाडी आता 31 आॅगस्ट पर्यंत धावणार आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २८  : मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली ह्यजलदूतह्ण ही विशेष रेल्वे गाडी आता 31 आॅगस्ट पर्यंत धावणार आहे. ही गाडी राज्यशासनाच्या पूर्वीच्या मागणीनुसार, 31 जुलै पर्यंतच सुरू ठेवण्यात येणार होती. मात्र, लातूर मधील दुष्काळी स्थिती अद्यापही कायम असल्याने या गाडीसाठी आणखी महिन्याभराची मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, गाडीची मुदत संपण्यास अवघा आठवडा शिल्लक असतानाही शासनाकडून मुदतवाढीची मागणी करण़्यात न आल्याने ही गाडी बंद करण्यात येणार होती. ही बाब लोकमतने उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्यशासनाने याची दखल घेत. मंगळवारी (दि.27) रोजी याबाबतचे पत्र रेल्वे प्रशासनास पाठवत ही गाडी आणखी एक महिना सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. दरम्यान आज मिरजहून लातूरसाठी 100 वी गाडी रवाना करण्यात आली. यावेळी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे प्रमुख बी.के दादाभॉ़य यांनी ही गाडी पुढील महिनाभर सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले