शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

आरक्षणातून रेल्वेच्या तिजोरीत ६ कोटींची भर

By admin | Updated: November 10, 2016 06:29 IST

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे रेल्वेच्या तिजोरीत चांगलाच गल्ला जमा झाला

मुंबई : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे रेल्वेच्या तिजोरीत चांगलाच गल्ला जमा झाला. या नोटा चलनात आणण्यासाठीही अनेकांनी मेल-एक्स्प्रेसमधील सर्वात वरच्या श्रेणीचे तिकीट काढणे पसंत केले. त्यामुळे यातून मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि मद्रास रेल्वेच्या तिजोरीत मिळून ६ कोटी ५३ लाख ४९ हजार ७२४ रुपयांची भर पडली. मात्र, मेल-एक्स्प्रेसचे तिकीट मिळवताना सुट्या पैशांअभावी प्रवाशांना वेटिंगवर राहावे लागत होते. मुंबईतून ८ नोव्हेंबर रोजी ४२ हजार ५८७ तिकिटे आरक्षित करण्यात आली होती. यातून ४ कोटी २८ लाख ६९ हजार ५0२ रुपये उत्पन्न रेल्वेला मिळाले होते. हाच आकडा बुधवारी पाहिला असता, ३९ हजार ८८२ तिकिटे आरक्षित झाली आणि ६ कोटी ५७ लाख ९४ हजार ९७0 रुपये रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले. दिल्ली विभागातही हीच परिस्थिती होती. मंगळवारी ४२ हजार २0३ तिकिटे आरक्षित होतानाच, ३ कोटी ७४ लाख ५0 हजार ८८३ रुपये उत्पन्न मिळाले, तर बुधवारी हेच उत्पन्न ३८ हजार ६३३ तिकीटांतून ५ कोटी ६३ लाख ५ हजार एवढे मिळाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)