शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

बाळंतिणीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा आक्रोश

By admin | Updated: August 2, 2016 03:09 IST

टेम्भोडे च्या आंबेडकर नगर येथील कविता अजय जाधव (३४) यांना प्रसूती साठी पालघरच्या प्रशानु क्लीनिक मध्ये दाखल करण्यात आले

पालघर : टेम्भोडे च्या आंबेडकर नगर येथील कविता अजय जाधव (३४) यांना प्रसूती साठी पालघरच्या प्रशानु क्लीनिक मध्ये दाखल करण्यात आले असताना तिचे डॉक्टरांच्या हलगर्जी पणाने मृत्यू झाल्याचा आरोप करीत जो पर्यंत डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आपण हटणार नसल्याचे जाहीर करीत तिच्या नातेवाईकांनी पालघर पोलीस स्टेशनला गराडा घातला.पालघर जवळील टेम्भोडे येथील कविता यांना प्रसूतीसाठी ३० जुलै रोजी पालघरच्या डॉक्टर प्रशानू कोटी यांच्या क्लीनिक मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची मध्यरात्री १२.१५ वाजल्या नंतर कविता जाधव यांची नॉर्मल प्रसूती होऊन त्यांना मुलगी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.परंतु नंतर काही कालावधी नंतर डॉक्टरांनी त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत आहे असे नातेवाईकांना सांगितले व त्याच वेळेच्या सुमारास पहाटे ५ पर्यंत तिच्यावर उपचार करत असताना तिची गर्भाशयाची पिशवी काढण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या नंतरही तिचा रक्तस्राव थांबत नसल्याचे कारण पुढे करत तात्काळ पुढच्या उपचारा साठी मुंबईला हलवावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. तिला ३१ जुलै रोजी सकाळी ९ च्या दरम्यान मुंबईला नेण्याचे ठरले असताना वाटेतच डॉ.कोटी यांनी मुंबईला नेण्याचा निर्णय बदलून सिल्वासा येथील विनोबा भावे रु ग्णालयात घेऊन गेल्याचे तक्र ारी अर्जात म्हटले आहे. त्या ठिकाणी तिला रक्त पुरवठा उपचार करत असताना तिचे त्या ठिकाणी काल निधन झाले. (प्रतिनिधी)>कारवाईचे आश्वासननातेवाईकांचा आक्रोश लक्षात घेऊन शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबले यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन अकस्मात गुन्ह्याची नोंद करून तपासा अंती दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी जमावाला दिले.