शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

संशोधनाचे पाठबळ असलेली शिक्षण व्यवस्था विकसित व्हावी!

By admin | Updated: January 3, 2016 02:37 IST

लोकसंख्येचे मनुष्यबळात परिवर्तन करण्याबरोबरच संशोधनाचे पाठबळ असलेली उच्चशिक्षण व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी व्यक्त

पुणे : लोकसंख्येचे मनुष्यबळात परिवर्तन करण्याबरोबरच संशोधनाचे पाठबळ असलेली उच्चशिक्षण व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी व्यक्त केले. लोकसंख्या आणि शिक्षण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टींचा उपयोग आपण कशा पद्धतीने करतो, यावर देशाचा विकास अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पहिला ‘श्रीमंत राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ राज्यपाल राव यांच्या हस्ते दिल्ली येथील एकल विद्यालय फाउंडेशनचे अध्यक्ष बजरंग बागडा यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून शिक्षणामुळे विकासाची दारे खुली होतात. त्यासाठी कौशल्य देणारे आणि संशोधनावर भर देणारी शिक्षणप्रणाली कशी विकसित करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, युवकांची सर्वाधिक संख्या देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. २०२०मध्ये भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय २९ वर्ष असेल. हे वयचीन आणि अमेरिकेच्या तुलनेत आठ वर्षाने कमी असेल. युवाशक्ती हीच खरी देशाची ताकद असून, युवकांनी विविध कल्पना साकार करून समाजोपयोगी संशोधन करायला हवे. (प्रतिनिधी)राज्यातील काही शाळांमध्ये २ ते ३ विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली असून, काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे लवकरच याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. - सी. विद्यासागर राव, राज्यपाल