शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

संशोधनाचे पाठबळ असलेली शिक्षण व्यवस्था विकसित व्हावी!

By admin | Updated: January 3, 2016 02:37 IST

लोकसंख्येचे मनुष्यबळात परिवर्तन करण्याबरोबरच संशोधनाचे पाठबळ असलेली उच्चशिक्षण व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी व्यक्त

पुणे : लोकसंख्येचे मनुष्यबळात परिवर्तन करण्याबरोबरच संशोधनाचे पाठबळ असलेली उच्चशिक्षण व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी व्यक्त केले. लोकसंख्या आणि शिक्षण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टींचा उपयोग आपण कशा पद्धतीने करतो, यावर देशाचा विकास अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पहिला ‘श्रीमंत राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ राज्यपाल राव यांच्या हस्ते दिल्ली येथील एकल विद्यालय फाउंडेशनचे अध्यक्ष बजरंग बागडा यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून शिक्षणामुळे विकासाची दारे खुली होतात. त्यासाठी कौशल्य देणारे आणि संशोधनावर भर देणारी शिक्षणप्रणाली कशी विकसित करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, युवकांची सर्वाधिक संख्या देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. २०२०मध्ये भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय २९ वर्ष असेल. हे वयचीन आणि अमेरिकेच्या तुलनेत आठ वर्षाने कमी असेल. युवाशक्ती हीच खरी देशाची ताकद असून, युवकांनी विविध कल्पना साकार करून समाजोपयोगी संशोधन करायला हवे. (प्रतिनिधी)राज्यातील काही शाळांमध्ये २ ते ३ विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली असून, काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे लवकरच याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. - सी. विद्यासागर राव, राज्यपाल