शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अंनिसचे तहसीलदारांना निवेदन

By admin | Updated: July 22, 2016 02:17 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे २० जुलै ते २० आॅगस्ट हा एक महिना ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.

कर्जत : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे २० जुलै ते २० आॅगस्ट हा एक महिना ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासासंबंधी मागण्यांबाबत कर्जत समितीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती कर्जत शाखेचे अध्यक्ष अशोक जंगले, कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, रजनीकांत पवाळी, शोभा बोऱ्हाडे, जगदीश दगडे उपस्थित होते. त्यांनी तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. या निवेदनात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रातील समाज सुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होवून ३५ महिने पूर्ण होत आहेत. याबाबत तपासासंबंधी मागण्यांचा या निवेदनात उल्लेख आहे.>तपासासंबंधी मागण्यासुधारक कॉ. गोविंदराव पानसरे यांची हत्या होवून १७ महिने पूर्ण होत आहेत. तसेच महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यामध्ये अशाच प्रकारे प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचाही खून झाला. या घटनेलाही ११ महिन्यांचा कालावधी झाला आहे. याबाबत तपासासंबंधी मागण्यांचा उल्लेख निवेदनात आहे.