शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

दहावीच्या कलमापन चाचणीचा अहवाल आज

By admin | Updated: April 25, 2016 05:52 IST

सर्व नियमित विद्यार्थ्यांचा कल अहवाल आॅनलाइन पद्धतीने २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संकेतस्थळावर घोषित केला जाणार आहे.

मुंबई : दहावीच्या मार्च २०१६ च्या परीक्षेस प्रथमच बसलेल्या सर्व नियमित विद्यार्थ्यांचा कल अहवाल आॅनलाइन पद्धतीने २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संकेतस्थळावर घोषित केला जाणार आहे. हा अहवाल छापील स्वरूपात विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेबरोबर वितरित केला जाणार आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांना क्षेत्र निवडण्यासाठी मदत मिळावी, यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन त्यांचे निकाल दहावीच्या गुणपत्रिकेसोबत देण्याचा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलेला प्रकल्प सोमवारी पूर्णत्वास येत आहे. शालेय शिक्षण विभागाने १० नोव्हेंबर २०१५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील इयत्ता १० वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचे शासनाने ठरविले होते. ही कलचाचणी आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. राज्यातून एकूण १५ लाख ४७ हजार २५३ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. या कल अहवालात विद्यार्थ्यांचा कल व अभ्यासक्रम अथवा शाखा निवडीविषयी मार्गदर्शन असेल. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही बाबी यात असतील. विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करून स्वत:स अनुरूप निर्णय घेता येईल. विविध शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती इत्यादी महितीसाठी संकेतस्थळावरून विद्यार्थी व पालकांना माहिती घेता येईल.