शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

एका फोनमध्ये ताण-तणाव, गैरसमजुती दूर करा

By admin | Updated: February 21, 2017 00:36 IST

बोर्डाचा उपक्रम : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष समुपदेशकांची केली नियुक्ती

कोल्हापूर : दहावी व बारावी परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी गैरसमजुती, ताण-तणावाखाली जातात. यावेळी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मंडळाच्या कोल्हापूर विभागाने जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती प्र. विभागीय सचिव व्ही. पी. कानवडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा दि. २८ पासून, तर दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होत आहेत. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना, पालकांना केव्हाही मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी विद्यार्थी, पालकांनी समुपदेशकांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. ही सेवा २८ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे तरी या सेवेचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. यासह मंडळाच्या कार्यालयातही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६९६१०१,०२,०३ यावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध केली आहे.जिल्हानिहाय समुपदेशक असे...कोल्हापूर : शशिकांत कापसे (मो. नं. ९१७५८८०००८), एस. एस. कोंडेकर (मो. नं. ९४२११०९७२१), रवींद्र पायमल (मो. नं. ९८२२३०७१४१), टी. आर. मोरे (मो. नं. ९४२०३५३४३०)सातारा : अंकुश डांगे (मो. नं. ९८२२२२००४१), पी. एस. पवार (मो. नं. ९४२३८०४२४९), सचिन नलवडे (मो. नं. ९७६६९२२६०५) सांगली : एन. ए. पाटील (मो. नं.९६६५३०८००८), नेहा वाटवे (मो. नं.९८५००५७६३०), एन. डी. बिरनाळे (मो. नं.९३७१४७४९९०, ८८८८४७५५५२)