शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

एका फोनमध्ये ताण-तणाव, गैरसमजुती दूर करा

By admin | Updated: February 21, 2017 00:36 IST

बोर्डाचा उपक्रम : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष समुपदेशकांची केली नियुक्ती

कोल्हापूर : दहावी व बारावी परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी गैरसमजुती, ताण-तणावाखाली जातात. यावेळी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मंडळाच्या कोल्हापूर विभागाने जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती प्र. विभागीय सचिव व्ही. पी. कानवडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा दि. २८ पासून, तर दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होत आहेत. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना, पालकांना केव्हाही मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी विद्यार्थी, पालकांनी समुपदेशकांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. ही सेवा २८ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे तरी या सेवेचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. यासह मंडळाच्या कार्यालयातही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६९६१०१,०२,०३ यावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध केली आहे.जिल्हानिहाय समुपदेशक असे...कोल्हापूर : शशिकांत कापसे (मो. नं. ९१७५८८०००८), एस. एस. कोंडेकर (मो. नं. ९४२११०९७२१), रवींद्र पायमल (मो. नं. ९८२२३०७१४१), टी. आर. मोरे (मो. नं. ९४२०३५३४३०)सातारा : अंकुश डांगे (मो. नं. ९८२२२२००४१), पी. एस. पवार (मो. नं. ९४२३८०४२४९), सचिन नलवडे (मो. नं. ९७६६९२२६०५) सांगली : एन. ए. पाटील (मो. नं.९६६५३०८००८), नेहा वाटवे (मो. नं.९८५००५७६३०), एन. डी. बिरनाळे (मो. नं.९३७१४७४९९०, ८८८८४७५५५२)