शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

देशात धार्मिक दहशतवादाचा संघाचा प्रयत्न

By admin | Updated: March 13, 2016 04:56 IST

सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक हे तेवढे देशभक्त व यांच्या विरोधात जाणारे देशद्रोही, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून भाजपा व संघ देशात धार्मिक दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे

नागपूर : सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक हे तेवढे देशभक्त व यांच्या विरोधात जाणारे देशद्रोही, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून भाजपा व संघ देशात धार्मिक दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.आधी मुस्लिमांना देशद्रोही ठरवून आता त्यांनी आपला मोर्चा आंबेडकरवादी व मार्क्सवादीच्या बाजूने वळविला आहे. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला प्रकरण असो की, जेएनयूमधील कन्हैया कुमार व त्यांच्या साथीदारांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे थांबविण्यासाठी दुसऱ्या लोकशाहीचा लढा उभारण्यात येणार आहे. यासाठी ३ एप्रिल रोजी नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे आंबेडकरवादी, डावी आघाडी व ओबीसी संघटनांच्या वतीने जनजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)