शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाणीकपातीमधून पुणेकरांना दिलासा

By admin | Updated: May 10, 2017 20:03 IST

जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये खंड न पाडता 15 जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 10 - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये खंड न पाडता 15 जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे नियोजन केले असून, या नियोजनामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. खडकवासला धरणामध्ये 6.80 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिका-यांनी माहिती दिली त्यावेळी हा साठा 7.70 टीएमसी होता. एकाच आठवड्यात एक टीएमसी पाणी कमी झाले आहे.पुणेकरांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे. तशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांच्या अधिका-यांना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वीच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पालकमंत्री गिरीष बापट अद्याप विदेश दौ-यावरून न परतल्याने पाण्यासंदर्भातील 11 मे रोजी होणारी आढावा बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बापट दौ-यावरून परतल्यावर ही बैठक घेण्यात येणार आहे.खडकवासला धरणात असलेला पाणीसाठा पुरेसा असून पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोते यांनी सांगितले. सध्या पुण्याला दररोज 1350 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दहा एप्रिलला झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये खडकवासला धरणात 10.26 टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती देण्यात आली होती. दररोजचा पाणी वापर आणि उन्हाळी आवर्तनामुळे धरणात 6.80 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.