शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

फुले दाम्पत्यावरील डाक तिकिटाचे लोकार्पण

By admin | Updated: May 13, 2014 04:05 IST

टाळ्यांच्या कडकडाटात फुले दाम्पत्यांना चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. महात्मा फुले यांना ११ मे १८८८ रोजी महात्मा ही पदवी देण्यात आली होती.

यवतमाळ : बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील टपाल तिकिटाचे लोकार्पण रविवारी ११ मे रोजी यवतमाळात आयोजित समता पर्वात थाटात करण्यात आले. फुले दाम्पत्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारच्या केंद्रीय टपाल विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या या डाक तिकिटाचे लोकार्पण समता मैदानावर आयोजित महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्वात भरगच्च उपस्थितीत करण्यात आले. या वेळी टाळ्यांच्या कडकडाटात फुले दाम्पत्यांना चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. महात्मा फुले यांना ११ मे १८८८ रोजी महात्मा ही पदवी देण्यात आली होती. या दिनाचे औचित्य साधून भारत सरकारतर्फे हे डाक तिकीट काढण्यात आले आहे. या वेळी इंडियन फेलेटिकल ब्युरोचे सदस्य डॉ. चंद्रभान भोयर, बी.के. गिरी, ज्ञानेश्वर गोबरे, प्रा. अशोक वानखडे, दत्ता चांदोरे आदींसह समता पर्वा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. ११ मे १८८८ला जोतिराव फुले यांना मुंबई येथील कोळी वाड्यात आयोजित समारंभात जनतेच्या वतीने ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली होती. त्याच दरम्यान महात्मा जोतिराव फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती दिली होती. याच दिवसाचे औचित्य साधून भारत सरकारच्या फेलेटिकल ब्युरोने माय स्टॅम्प योजनेअंतर्गत फुले दाम्पत्यांचे डाक तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे. समता पर्वाच्या निमित्ताने या डाक तिकिटाचे विमोचन करून फुले दाम्पत्याच्या क्रांतीकार्याला अनोखे अभिवादन करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)