शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

नात्याची वीण निसटतेय...!

By admin | Updated: January 26, 2015 05:00 IST

वाढते पाश्चातीकरण, चंगळवाद व धकाधकीचा परिणाम मानवी जीवनात महत्वपूर्ण असलेल्या विवाह या घटकावर होत असून या नात्याची विण निसटत चालल्याचे चित्र आहे

जमीर काझी, मुंबईवाढते पाश्चातीकरण, चंगळवाद व धकाधकीचा परिणाम मानवी जीवनात महत्वपूर्ण असलेल्या विवाह या घटकावर होत असून या नात्याची विण निसटत चालल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षात एकट्या मुंबईतून ३२हजार ७६२ दाम्पत्य एकमेंकापासून विभक्त झाले आहेत. गतवर्षात तब्बल ५९४९ जणांनी आपल्या जोडीदारापासून फारकत घेतली आहे किंवा त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. माहिती अधिकार कायद्यान्वये प्रस्तूत प्रतिनिधीने मिळविलेल्या माहितीतून विवाह संस्कृतीच्या दृष्टिने चिंताजनक असलेली ही बाब समोर आली आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात, असे भारतीय संस्कृतीत समजले जात असलेतरी आयुष्यभराची साथ अर्धावरच सोडण्याची मानसिकता नवदाम्पत्यांमध्ये वाढली आहे. रोज सरासरी १६-१७ जण तर महिन्याला ४९५ जण कौटुंबिक न्यायालयात आपल्या जोडीदारापासून स्वतंत्र होण्यासाठी धाव घेतात. घटस्फोटासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्यामध्ये पुरुषाचे प्रमाण अधिक आहे, मात्र पतीपासून फारकत घेत आपल्या भावी आयुष्याच्या वाटा स्वतंत्रपणे चोखाळण्याचा निर्णय घेतलेल्या तरुणींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.एकीकडे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे प्रमाण वाढत आहे,त्याचवेळी रितसर लग्नाच्या बंधनात जोडलेले तरुण-तरुणींचे सात जन्मे राहु दे, याच जन्मात ऐकमेकांशी पटेना झाले आहे. एक जानेवारी २००९ पासून ३१ डिसेंबर २०१४पर्यत घटस्फोटासाठी वांद्रेतील कौटुंबिक न्यायालयात कोर्टात तब्बल ३२हजार ७६२ याचिका दाखल झाल्या आहेत.