शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
3
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
4
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
5
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
6
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
7
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
8
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
9
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
10
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
11
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
12
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
13
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
14
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
15
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
16
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
17
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
18
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
19
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
20
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

नात्याची वीण निसटतेय...!

By admin | Updated: January 26, 2015 05:00 IST

वाढते पाश्चातीकरण, चंगळवाद व धकाधकीचा परिणाम मानवी जीवनात महत्वपूर्ण असलेल्या विवाह या घटकावर होत असून या नात्याची विण निसटत चालल्याचे चित्र आहे

जमीर काझी, मुंबईवाढते पाश्चातीकरण, चंगळवाद व धकाधकीचा परिणाम मानवी जीवनात महत्वपूर्ण असलेल्या विवाह या घटकावर होत असून या नात्याची विण निसटत चालल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षात एकट्या मुंबईतून ३२हजार ७६२ दाम्पत्य एकमेंकापासून विभक्त झाले आहेत. गतवर्षात तब्बल ५९४९ जणांनी आपल्या जोडीदारापासून फारकत घेतली आहे किंवा त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. माहिती अधिकार कायद्यान्वये प्रस्तूत प्रतिनिधीने मिळविलेल्या माहितीतून विवाह संस्कृतीच्या दृष्टिने चिंताजनक असलेली ही बाब समोर आली आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात, असे भारतीय संस्कृतीत समजले जात असलेतरी आयुष्यभराची साथ अर्धावरच सोडण्याची मानसिकता नवदाम्पत्यांमध्ये वाढली आहे. रोज सरासरी १६-१७ जण तर महिन्याला ४९५ जण कौटुंबिक न्यायालयात आपल्या जोडीदारापासून स्वतंत्र होण्यासाठी धाव घेतात. घटस्फोटासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्यामध्ये पुरुषाचे प्रमाण अधिक आहे, मात्र पतीपासून फारकत घेत आपल्या भावी आयुष्याच्या वाटा स्वतंत्रपणे चोखाळण्याचा निर्णय घेतलेल्या तरुणींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.एकीकडे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे प्रमाण वाढत आहे,त्याचवेळी रितसर लग्नाच्या बंधनात जोडलेले तरुण-तरुणींचे सात जन्मे राहु दे, याच जन्मात ऐकमेकांशी पटेना झाले आहे. एक जानेवारी २००९ पासून ३१ डिसेंबर २०१४पर्यत घटस्फोटासाठी वांद्रेतील कौटुंबिक न्यायालयात कोर्टात तब्बल ३२हजार ७६२ याचिका दाखल झाल्या आहेत.