शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

‘त्या’ सिंचन प्रकल्पांची फेरनिविदा

By admin | Updated: May 21, 2016 05:04 IST

राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यावर सरकारचा भर आहे.

मुंबई : राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यावर सरकारचा भर आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावेत यासाठी या प्रकल्पांचे भौतिक व आर्थिक मूल्यांकन करून सद्य:स्थितीतील ठेकेदारांचे ठेके रद्द करणे आणि उर्वरित कामांच्या फेरनिविदा त्वरित काढण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.सिंचन प्रकल्पासंदर्भात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते. आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील व अवर्षणग्रस्त भागातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत. भूसंपादनातील दिरंगाईमुळे लागणारा अतिरिक्त खर्च केंद्र सरकारकडून मिळविणे आणि प्रकल्पांसाठी ३० हजार कोटींचे कर्ज उभारण्याबाबतही या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे शिवतारे यांनी सांगितले.अपूर्ण सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत दिले.