शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सिंचन प्रकल्पांची फेरनिविदा

By admin | Updated: May 21, 2016 05:04 IST

राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यावर सरकारचा भर आहे.

मुंबई : राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यावर सरकारचा भर आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावेत यासाठी या प्रकल्पांचे भौतिक व आर्थिक मूल्यांकन करून सद्य:स्थितीतील ठेकेदारांचे ठेके रद्द करणे आणि उर्वरित कामांच्या फेरनिविदा त्वरित काढण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.सिंचन प्रकल्पासंदर्भात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते. आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील व अवर्षणग्रस्त भागातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत. भूसंपादनातील दिरंगाईमुळे लागणारा अतिरिक्त खर्च केंद्र सरकारकडून मिळविणे आणि प्रकल्पांसाठी ३० हजार कोटींचे कर्ज उभारण्याबाबतही या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे शिवतारे यांनी सांगितले.अपूर्ण सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत दिले.