शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पाच जागांवर साथ देण्यास नकार

By admin | Updated: January 16, 2017 04:02 IST

युतीचा दलित चेहरा म्हणून ओळख असलेल्या रिपाइं (आठवले) ने पाच जागांवर या पक्षांना साथ देण्यास नकार दिला आहे.

ठाणे : युतीच्या मुद्द्यावर सेना-भाजपमध्ये प्रचंड ओढाताण सुरु असतानाच या युतीचा दलित चेहरा म्हणून ओळख असलेल्या रिपाइं (आठवले) ने पाच जागांवर या पक्षांना साथ देण्यास नकार दिला आहे. महापालिका निवडणुकीत रिपाइंने २0 जागांची मागणी केली असून, यासाठी वेळप्रसंगी भाजपची साथ सोडून शिवसेनेसोबत घरोबा करण्याची तयारीही या पक्षात सुरू आहे.ठाणे महापालिकेच्या २0१२ च्या निवडणुकीला सेना-भाजप एकत्रितरित्या सामोरे गेले होते. आता मात्र निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी युतीमध्ये बेबनाव कायम आहे. २0१२ च्या निवडणुकीत युतीच्या वाट्यातून रिपाइंला १0 जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका जागेवर रिपाइंला विजय मिळाला होता. तरीही गेल्या पाच वर्षांमध्ये पक्ष बळकट झाला असल्याचा दावा करून, रिपाइंने यंदाच्या निवडणुकीत २0 जागांची मागणी केली आहे. प्रत्यक्षात युतीबाबत अनिश्चितता असल्याने रिपाइंशी अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. युतीचे तळ्यात-मळ्यात असताना रिपाइंनेही पाच जागांवर साथ देण्यास नकार दिला आहे. गतवेळच्या निवडणुकीत रिपाइंला १0 जागा देण्यात आल्या होत्या. यंदा मात्र रिपाइंना पाच जागा देऊन उर्वरित पाच जागा भाजपला देण्याचा विचार सुरु आहे. त्याला रिपाइंनी विरोध दर्शविला आहे. सेना-भाजपची युती झाली नाही, तर २0 जागांची मागणी दोन्ही पक्षांकडे केली जाईल. जो पक्ष जास्त जागा देईल त्यासोबत युती केली जाईल, असे रिपाइं (आ) चे महानगराध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी स्पष्ट केले. रिपाइंची युती भाजपशी असली तरी, स्थानिक निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावी याबाबतचा निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्थानिक नेत्यांवर सोडला आहे. त्यामुळे केवळ भाजपचाच झेंडा खांद्यावर घ्यायचा, अशी रिपाइंची भूमिका नसल्याचे तायडे यांनी सांगितले. शिवसेनेने पक्षाचा स्वाभिमान राखला, तर निवडणुकीत या पक्षासोबत जाण्याचीही आमची तयारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सेना-भाजपची युती झाली नाही तर दलित चेहरा कुणाबरोबर असेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. (प्रतिनिधी)