शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिगटात सहभागी होण्यास विखेंचा नकार

By admin | Updated: September 29, 2016 01:03 IST

मराठा समाजाने विराट मूक मोर्चांच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्याऐवजी, मंत्रिगट स्थापन करून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे

मुंबई : मराठा समाजाने विराट मूक मोर्चांच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्याऐवजी, मंत्रिगट स्थापन करून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला असून, मंत्रिगटातून त्यांनी अंग काढून घेतले आहे.मराठा मोर्चामध्ये मी केवळ एक कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून सहभागी झालो होतो. त्याचे नेतृत्व माझ्याकडे नव्हते. त्यामुळे त्यातील मागणीसंदर्भात मी सरकारशी किंवा सरकारच्या वतीने इतरांशी चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही. सरकारला चर्चाच करायची असेल, तर त्यांनी आयोजन करणाऱ्या संघटनांशी करावी. या संघटनांनी मला चर्चेत सहभागी होण्याची सूचना केली, तरच मी या संदर्भात विचार करू शकेन, असेही विखे पाटील यांनी म्हटले. ‘मंत्रिगट स्थापनेचे निमित्त करून सरकार रोष थंड होण्यासाठी वेळ काढू पाहत आहे,’ असा आरोप गांधी भवन येथे त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)