शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मंत्रिगटात सहभागी होण्यास विखेंचा नकार

By admin | Updated: September 29, 2016 01:03 IST

मराठा समाजाने विराट मूक मोर्चांच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्याऐवजी, मंत्रिगट स्थापन करून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे

मुंबई : मराठा समाजाने विराट मूक मोर्चांच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्याऐवजी, मंत्रिगट स्थापन करून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला असून, मंत्रिगटातून त्यांनी अंग काढून घेतले आहे.मराठा मोर्चामध्ये मी केवळ एक कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून सहभागी झालो होतो. त्याचे नेतृत्व माझ्याकडे नव्हते. त्यामुळे त्यातील मागणीसंदर्भात मी सरकारशी किंवा सरकारच्या वतीने इतरांशी चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही. सरकारला चर्चाच करायची असेल, तर त्यांनी आयोजन करणाऱ्या संघटनांशी करावी. या संघटनांनी मला चर्चेत सहभागी होण्याची सूचना केली, तरच मी या संदर्भात विचार करू शकेन, असेही विखे पाटील यांनी म्हटले. ‘मंत्रिगट स्थापनेचे निमित्त करून सरकार रोष थंड होण्यासाठी वेळ काढू पाहत आहे,’ असा आरोप गांधी भवन येथे त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)