शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

मंत्रिगटात सहभागी होण्यास विखेंचा नकार

By admin | Updated: September 29, 2016 01:03 IST

मराठा समाजाने विराट मूक मोर्चांच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्याऐवजी, मंत्रिगट स्थापन करून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे

मुंबई : मराठा समाजाने विराट मूक मोर्चांच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्याऐवजी, मंत्रिगट स्थापन करून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला असून, मंत्रिगटातून त्यांनी अंग काढून घेतले आहे.मराठा मोर्चामध्ये मी केवळ एक कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून सहभागी झालो होतो. त्याचे नेतृत्व माझ्याकडे नव्हते. त्यामुळे त्यातील मागणीसंदर्भात मी सरकारशी किंवा सरकारच्या वतीने इतरांशी चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही. सरकारला चर्चाच करायची असेल, तर त्यांनी आयोजन करणाऱ्या संघटनांशी करावी. या संघटनांनी मला चर्चेत सहभागी होण्याची सूचना केली, तरच मी या संदर्भात विचार करू शकेन, असेही विखे पाटील यांनी म्हटले. ‘मंत्रिगट स्थापनेचे निमित्त करून सरकार रोष थंड होण्यासाठी वेळ काढू पाहत आहे,’ असा आरोप गांधी भवन येथे त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)