शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

मंत्रिगटात सहभागी होण्यास विखेंचा नकार

By admin | Updated: September 29, 2016 01:03 IST

मराठा समाजाने विराट मूक मोर्चांच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्याऐवजी, मंत्रिगट स्थापन करून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे

मुंबई : मराठा समाजाने विराट मूक मोर्चांच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्याऐवजी, मंत्रिगट स्थापन करून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला असून, मंत्रिगटातून त्यांनी अंग काढून घेतले आहे.मराठा मोर्चामध्ये मी केवळ एक कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून सहभागी झालो होतो. त्याचे नेतृत्व माझ्याकडे नव्हते. त्यामुळे त्यातील मागणीसंदर्भात मी सरकारशी किंवा सरकारच्या वतीने इतरांशी चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही. सरकारला चर्चाच करायची असेल, तर त्यांनी आयोजन करणाऱ्या संघटनांशी करावी. या संघटनांनी मला चर्चेत सहभागी होण्याची सूचना केली, तरच मी या संदर्भात विचार करू शकेन, असेही विखे पाटील यांनी म्हटले. ‘मंत्रिगट स्थापनेचे निमित्त करून सरकार रोष थंड होण्यासाठी वेळ काढू पाहत आहे,’ असा आरोप गांधी भवन येथे त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)