शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्यांकडून १00 कोटींची वसुली

By admin | Updated: April 8, 2015 01:52 IST

विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेला नुकसानीला सामोरे जावे लागत असून, त्याविरोधात रेल्वेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे

मुंबई : विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेला नुकसानीला सामोरे जावे लागत असून, त्याविरोधात रेल्वेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. या कारवाईत प्रवाशांवर दंड आकारण्यात येत असल्यामुळे रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळत आहे. मध्य रेल्वेने २0१४-१५मध्ये विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईत १०० कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले.टीसी आणि रेल्वे पोलिसांच्या साहाय्याने मध्य रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. ही कारवाई केल्यामुळे मध्य रेल्वेने चांगलाच दंडही वसूल केला आहे. २0१४-१५मध्ये केलेल्या कारवाईत २१ लाख ३१ हजार विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले असून, २0१३-१४मध्ये हीच संख्या १९ लाख ३७ हजार एवढी होती. २0१४-१५मध्ये केलेल्या कारवाईतून तब्बल १00 कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तर त्याआधीच्या आर्थिक वर्षात केलेल्या कारवाईतून ८७ कोटी २५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. जवळपास १५.७0 टक्के दंड वसुलीत वाढ झाली आहे. मध्य रेल्वेकडून करण्यात आलेली कारवाई सर्वांत मोठी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ या विभागांमध्ये मिळून कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. या विभागांतर्गत मध्य प्रदेश, कर्नाटक, इगतपुरी, बल्लारशहा अशी काही महाराष्ट्राबाहेरील ठिकाणेही येतात.