शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात विक्रमी पाऊस

By admin | Updated: July 20, 2016 03:41 IST

१९ जुलै पर्यंत या जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ११२४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली

पालघर/नंडोरे : १९ जुलै पर्यंत या जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ११२४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून पालघर तालुक्यात सर्वाधिक सरासरी १२८७.८ मि.मी. इतकी तर त्या खालोखाल वसई ११५६.८, डहाणू ११३८, विक्रमगड ११०३, मोखाडा १०१७, तलासरी १०४३.६, जव्हार १०२४.४ मि.मी इतका पाऊस झाला तर सर्वात कमी वाडा तालुक्यात सरासरी ९३८.५ इतका झाला आहे. जिल्हयातील पालघर, वसई, डहाणू या तालुक्यात सर्वाधिक पाऊस असला तरी इतर तालुक्यात पडलेला हा समाधानकारक आहे. मागील वर्षीच्या १९ जुलै रोजीच्या तुलनेत यंदाचा हा पाऊस सरासरी ४९६.८ मि.मी इतका जास्त आहे.विक्रमगड तालुक्यात दोन दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल सोमवारी सकाळपासून संततधार सुरु ठेवली. दुसऱ्या दिवशीही पूर्ण दिवस मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले़ यामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते़ तर तालुक्यातील कमी उंची असलेल्या पुलावरुन पाणी वाहत होते़त्यामुळे गाव-खेडयापाडयातील रहीवाशांचा शहराशी संपर्कही काही काळ तुटला होता े लावणीकरीता आवश्यक असा पाऊस होत असल्याने या पावसाने शेतकरी वर्ग मात्र सुखावला असून त्यांनी लावणीच्या कामांवर जोर दिला आहे़ दरम्यान तालुक्यात दोन दिवसांत विक्रमगड १०० मि़ मि तर तलवाडा ७५ मि़ मि़ पावसाची नोंद करण्यांत आल्याचे तहसिलने सांगितले़ (वार्ताहर)>वसई पूर्व भागात दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर आल्याने उसगाव भाताणे पूल पाण्याखाली जाऊन भाताणे, नवसई, आडणे, जाबुलपाडा. थल्याचापाडा, हत्ती पाडा, इ. गावांचा संपर्क तुटून या भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले