शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात विक्रमी पाऊस

By admin | Updated: July 20, 2016 03:41 IST

१९ जुलै पर्यंत या जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ११२४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली

पालघर/नंडोरे : १९ जुलै पर्यंत या जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ११२४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून पालघर तालुक्यात सर्वाधिक सरासरी १२८७.८ मि.मी. इतकी तर त्या खालोखाल वसई ११५६.८, डहाणू ११३८, विक्रमगड ११०३, मोखाडा १०१७, तलासरी १०४३.६, जव्हार १०२४.४ मि.मी इतका पाऊस झाला तर सर्वात कमी वाडा तालुक्यात सरासरी ९३८.५ इतका झाला आहे. जिल्हयातील पालघर, वसई, डहाणू या तालुक्यात सर्वाधिक पाऊस असला तरी इतर तालुक्यात पडलेला हा समाधानकारक आहे. मागील वर्षीच्या १९ जुलै रोजीच्या तुलनेत यंदाचा हा पाऊस सरासरी ४९६.८ मि.मी इतका जास्त आहे.विक्रमगड तालुक्यात दोन दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल सोमवारी सकाळपासून संततधार सुरु ठेवली. दुसऱ्या दिवशीही पूर्ण दिवस मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले़ यामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते़ तर तालुक्यातील कमी उंची असलेल्या पुलावरुन पाणी वाहत होते़त्यामुळे गाव-खेडयापाडयातील रहीवाशांचा शहराशी संपर्कही काही काळ तुटला होता े लावणीकरीता आवश्यक असा पाऊस होत असल्याने या पावसाने शेतकरी वर्ग मात्र सुखावला असून त्यांनी लावणीच्या कामांवर जोर दिला आहे़ दरम्यान तालुक्यात दोन दिवसांत विक्रमगड १०० मि़ मि तर तलवाडा ७५ मि़ मि़ पावसाची नोंद करण्यांत आल्याचे तहसिलने सांगितले़ (वार्ताहर)>वसई पूर्व भागात दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर आल्याने उसगाव भाताणे पूल पाण्याखाली जाऊन भाताणे, नवसई, आडणे, जाबुलपाडा. थल्याचापाडा, हत्ती पाडा, इ. गावांचा संपर्क तुटून या भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले