शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

काँग्रेस नेत्यांवर सुडाची कारवाई - अशोक चव्हाण

By admin | Updated: February 2, 2016 03:41 IST

महापालिका, नगरपालिका तसेच ग्रामपंचायत व अन्य स्थानिक निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून काँग्रेस राज्यात अव्वलस्थानी आल्यामुळे भाजपा सरकारकाँग्रेसच्या नेत्यांवर सूड

नांदेड : महापालिका, नगरपालिका तसेच ग्रामपंचायत व अन्य स्थानिक निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून काँग्रेस राज्यात अव्वलस्थानी आल्यामुळे भाजपा सरकारकाँग्रेसच्या नेत्यांवर सूड भावनेतून कारवाई करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी येथे केला.नांदेड शहर व जिल्हा महिला काँग्रेस समितीच्या वतीने प्रगती महिला मंडळ सभागृहात आयोजित महिला काँग्रेस मेळावा तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरणीवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. खा. अशोक चव्हाण म्हणाले, मागील निवडणुकीत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रासह राज्यात सत्तेवर आलेले भाजपाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अयशस्वी ठरले. सर्वसामान्य जनतेत भाजपा सरकारविरुद्ध तीव्र असंतोषखदखदत आहे. शेतकऱ्यांनाही त्यांनी वाऱ्यावर सोडल्याने त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढतच आहे, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)