शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन रावसाहेब दानवेंची उचलबांगडी ?

By admin | Updated: June 6, 2016 20:09 IST

महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उलबांगडी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून समजते.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उलबांगडी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून समजते. 
 
महाराष्ट्रात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी दोनदा निवड झालेल्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधातील तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे यावर पडदा पाडण्यासाठी भाजपाकडून त्यांना राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवून पुन्हा दिल्लीत बोलविण्याचा विचार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. 
 
रावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उलबांगडी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.