शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

रत्नागिरी जिल्हा परिषदच नंबर वन!

By admin | Updated: June 3, 2015 23:40 IST

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३२२१ कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाले. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्याप्रमाणे

रत्नागिरी : कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाले असून, रत्नागिरी जिल्हा परिषदेने या कामामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केवळ रत्नागिरी व अकोला या दोन जिल्हा परिषदांनी राज्यात सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण केले आहे.जानेवारी, २०१५मध्ये शासनाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांना कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण करण्याचे सक्तीचे केले होते. मात्र, फेबु्रवारी व मार्च या महिन्यामध्ये वर्षअखेरच्या कामाची घाई असल्याने सेवा प्रणालीचे काम संथ गतीने करण्यात आले होते. शासनाने या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तरीही काम पूर्ण झालेले नव्हते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रेरणा देशभ्रतार रुजू झाल्या. त्यानंतर देशभ्रतार यांनी सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये, अशी सक्त सूचना त्यांनी वित्त विभागाला दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३२२१ कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाले. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्याप्रमाणे शासनाने रत्नागिरी व अकोला या दोन जिल्हा परिषदा या प्रणालीमध्ये राज्यात प्रथम असल्याचे जाहीर केले.मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी सेवार्थ प्रणालीबाबत कडक भूमिका घेतल्याने जिल्हा परिषदेला प्रथम क्रमाकाचा मान मिळाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)सेवार्थ प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कमी-जास्त प्रमाण होणार नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन पध्दतीने वेळेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांचा संपूर्ण डाटा या प्रणालीमध्ये फीट झाल्यानंतर वेतन वेळेत होणार आहे. नसेवार्थ प्रणाली अपूर्ण राहिल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्याशिवाय आपले वेतन जमा करु नये, अशी सूचना वित्त विभागाला दिली होती. त्याप्रमाणे देशभ्रतार यांनी स्वत:चे वेतन घेतलेले नाही.