शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

वर्ध्यात रचला गेला खंडणीचा कट

By admin | Updated: May 15, 2017 06:25 IST

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नावाने खंडणी मागण्याचा कट वर्ध्यात शिजल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मंत्री कदम यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आकोली : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नावाने खंडणी मागण्याचा कट वर्ध्यात शिजल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मंत्री कदम यांच्या कार्यालयातील टंकलेखक महेश सावंत याच्यानंतर मनोज मानवटकर (रा. पुलई) यास रविवारी अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदूर (रेल्वे) येथील रेती कंत्राटदार गजानन खंडार यांनी भिकुजी महाराज संस्थान परिसरातील रेतीघाट लिलावात खरेदी केला होता. रेतीघाट घेतल्यानंतर खंडारला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून महेश सावंत फोन करून दोन महिन्यांपासून दहा लाखांची खंडणी मागत होता. या प्रकरणी खंडार याच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसी हिसका दाखविताच त्याने प्रकरणाची कबुली दिली. या सर्व प्रकरणात त्याला वर्धा जिल्ह्यातील पुलई येथील मनोज मानवटकर याचे सहकार्य लाभल्याचे समोर आले. ही माहिती समोर येताच मुंबई पोलिसांनी वर्धा पोलिसांशी संपर्क साधत या प्रकरणातील महेश सावंत याचा साथीदार तसेच संपूर्ण कट रचणारा मास्टरमाइंड मनोज मानवटकर याला सदर ठेकेदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताना अटक केली.