शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राणेंच्या काँग्रेसला कानपिचक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:24 IST

निवडणुका हरल्या म्हणून इंदिरा गांधी घरी बसल्या नव्हत्या. त्या परत लोकांमध्ये गेल्या, जनसंपर्क वाढविला आणि परत विजयी झाल्या. आजच्या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याकडून खूपकाही शिकण्यासारखे आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणुका हरल्या म्हणून इंदिरा गांधी घरी बसल्या नव्हत्या. त्या परत लोकांमध्ये गेल्या, जनसंपर्क वाढविला आणि परत विजयी झाल्या. आजच्या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याकडून खूपकाही शिकण्यासारखे आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आला. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांचा अभिनंदनपर प्रस्ताव मांडला. काय योगायोग आहे आज ज्या विधिमंडळाच्या इमारतीत आपण चर्चा करत आहोत, त्या इमारतीचे १९ एप्रिल १९८१ साली इंदिरा गांधींनी उद्घाटन केले होते. याच वास्तूमध्ये त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव येणे हे सुखद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना राणे म्हणाले, आजच्या काँग्रेसने इंदिरा गांधींकडून खूपकाही शिकण्यासारखे आहे. १९७७च्या निवडणुकीतील पराभवानंतर पत्रकारांनी जेंव्हा त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला तेंव्हा इंदिरा गांधी उसळून म्हणाल्या होत्या, ‘हार गये तो क्या हुआ? घर नहीं बैठेंगे, फिरसे जितेंगे!’ त्याप्रमाणे त्यांनी विजय खेचूनही आणला. पण आजचे काँग्रेस नेते पराभव झाला म्हणून घरी बसले आहेत. घरातून आॅफिस आणि आॅफिसमधून घरी असाच त्यांचा कार्यक्रम बनला आहे. रस्त्यावर उतरावे लागेल, लोकांमध्ये मिसळावे लागेल, असा सल्लाही राणे यांनी दिला. इंदिरा गांधी यांच्या धोरणांंमुळेच देश आज महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गारही राणे यांनी काढले.