शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

आचारसंहितेच्या धाकाने मंत्रलयात गर्दी

By admin | Updated: August 9, 2014 01:56 IST

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार असताना आपापली कामे करवून घेण्यासाठी मंत्रलयात सध्या उदंड गर्दी होत आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार असताना आपापली कामे करवून घेण्यासाठी मंत्रलयात सध्या उदंड गर्दी होत आहे. आताच झाले तर काम होईल, एकदा आचारसंहिता लागली की काही खरे नाही, असे मंत्रलयात आलेले लोक बोलून दाखवितात. 
विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्याची गर्दी वाढली आहे. अनेक कार्यकर्ते कामे घेऊन मंत्र्यांच्या दालनात गर्दी करतात. आमचे सरकार आहे तोवर काम झाले पाहिजे, असे काही जण बोलतात. सरकार आमचेच येणार आहे पण आचारसंहितेच्या पूर्वी कामे हमखास होतात, त्यामुळे आलो आहोत, असे काही जण सांगतात. 
नियमात बसणारी अन् न बसणारी कामे घेऊन येणा:यांची संख्या जवळपास सारखी आहे. त्यामुळे काही विभागांमध्ये ‘अर्थ’पूर्ण हालचाली वाढल्या आहेत. नको ती कामे किंवा जी होणोच शक्य नाही अशी कामे घेऊन येणा:यांच्या त्रसापायी काही मंत्री मंत्रलयात येण्याचे शक्यतो टाळत आहेत. आपल्या शासकीय बंगल्यांवरूनच ते कामकाज करतात. निवडणुकीच्या तोंडावर सरकार दबावाखाली येऊन आपल्या बाजूने निर्णय घेईल, असा कयास बांधून विविध कर्मचारी संघटनांचे नेते मंत्रलयात फिरताना दिसतात. या शिवाय, कामांची बिले काढून घेण्यासाठी आलेल्या कंत्रटदारांचीही गर्दी पाहायला मिळते. 
मंत्रलयात अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे अधिकारी, कर्मचारी मात्र त्रस्त आहेत. निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेण्याची घाई झालेले मंत्री प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्याचा धडाका लावत आहेत. त्यात सहकार, आदिवासी विकास, सामाजिक न्याय हे विभाग आघाडीवर आहेत. (विशेष प्रतिनिधी)