शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतमालाला दीडपट हमीभाव द्या - राजू शेट्टी

By admin | Updated: July 10, 2017 04:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करू शकणार नाहीत, असे भाकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी किसान मुक्ती यात्रेदरम्यान झालेल्या सभेत वर्तविले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ६ ते १८ जुलै अशी मध्य प्रदेशातील मंदसौर येथून किसान मुक्ती यात्रा निघाली आहे. रविवारी यात्रा धुळ्यात आली. जय किसान आंदोलनाचे योगेंद्र यादव, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक डॉ़ सुनिलम, संयोजक व्ही़एम़सिंह, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. रविवारी सकाळी शहादा (जि. नंदुरबार) येथे सभा झाली. धुळ्यात शेतकरी संघटनेचे नेते रवी देवांग यांनी रस्त्यालगत उभे राहून यात्रेला हात दाखवून थांबवले़ प्रतिभा शिंदे, योगेंद्र यादव यांनी रवी देवांग यांच्याशी चर्चा करून निवेदन स्वीकारले़ जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यात बदलाची गरज शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी मांडलेली खुल्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आम्हालाही मान्य आहे, पण त्यासाठी कायद्यात बदलासह अनेक अडथळे आहेत. खुल्या व्यवस्थेसाठी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदलाची गरज आहे़, असे शेट्टी यांनी सांगितले.