शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: August 7, 2014 23:31 IST

शहराबरोबरच पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणलोट क्षेत्रतही आज पावसाने विश्रंती घेतली.

पुणो : मुठा खो:यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रत आज पावसाने विश्रंती घेतली. खडकवासला प्रकल्पांतर्गत येणा:या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला  या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रत आज दिवसभरात अवघा 61 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 
शहराबरोबरच पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणलोट क्षेत्रतही आज पावसाने विश्रंती घेतली. आज सकाळी 
आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत सर्वाधिक 27 मिलिमीटर पावसाची नोंद टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत झाली. तर, 
पानशेत आणि वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रत 14 मिलिमीटर पाऊस झाला. तर, खडकवासला धरणात अवघा 6 मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. खडकवासला धरण अद्यापही 9क् टक्क्यावर भरले असल्याने धरणातून मुठा नदीत 
3352 क्युसेक्स, तर कालव्याच्या माध्यमातून 1277 क्युसेक्स 
पाणी सोडण्यात येत आहे. 
तर, टेमघरमध्येही साठा वेगाने 
वाढत असल्याने या धरणातून काही दिवसांत विसर्ग सुरू करण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
 
खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांचा उपयुक्त पाण्याचा प्रकल्पीय साठा 24.क्7  टीएमसी (83  टक्के) झाला आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांचा पाणीसाठाही 8क् टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. खडकवासला धरणात 92 टक्के पाणी असून, टेमघर धरणाचा पाणीसाठा 87 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
धरणाचेपाऊसपाणीसाठाउपयुक्त पाणीसाठा 
नाव(मिमी)(टीएमसी)क्षमता ( टीएमसी)  
खडकवासला61.801.97         
पानशेत         14      8.84             10.65
वरसगाव       14      10.20           12.85
टेमघर           27      3.23              3.61
एकूण           6124.04           29.05