शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

राज्यात पावसाचा दणका

By admin | Updated: July 24, 2014 01:37 IST

महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या पावसाने बुधवारी रौद्ररूप धारण केले. गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली त

पुणो : महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या पावसाने बुधवारी रौद्ररूप धारण केले. गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. यामुळे विदर्भातील नद्यांना पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिखलदरा येथे सर्वाधिक 28क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यापाठोपाठ महाबळेश्वरमध्ये 25क्, वर्धा व आष्टीमध्ये प्रत्येकी 2क्क् मिमी पाऊस पडला. दरम्यान, मराठवाडय़ाच्या अनेक भागांमध्ये बुधवारी पावसाने हजेरी लावली.  
विदर्भात अमरावती विभागातील अनेक मार्गावर वृक्ष उन्मळून पडले. काही मार्गावर नदीनाले तुडूंब भरून वाहत होते. दक्षतेचा उपाया म्हणून 56 मार्गावरील एसटीच्या फे:या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अप्पर वर्धा धरणातील जलसाठय़ात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व 31 दारे दीड मीटरने आणि भंडारातील गोसेखुर्द धरणाचे 17 दारे तीन मीटर तसेच 16 दारे अडीच मीटरने उघडण्यात आली.   (प्रतिनिधी)
 
कोकणात इशारा
च्पुढील 48 तासांत कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
कोयना धरणात वीजनिर्मिती सुरू
च्कोयना विद्युत प्रकल्प पाण्याअभावी ठप्प झाला होता. मात्र सद्य:स्थितीत धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने कोयनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती पुन्हा सुरू झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली. दरम्यान, 1क्क्क् मेगावॅट वीजनिर्मिती करणा:या चौथ्या टप्प्याकडे बुधवारी पाणी सोडले. 
 
अमरावती : सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. अचलपूर, अंजनगाव-सुर्जी व चांदूर रेल्वे तालुक्यात घराच्या भिंती कोसळून चौघांचा मृत्यू झाला. 
 
मराठवाडय़ात  बीड जिल्हय़ात मंगळवारी रात्री संततधार पाऊस झाला. लातूर शहरासह औसा तालुक्यात बुधवारी रिमङिाम पावसाने हजेरी लावली़ सलग दुस:या दिवशीही उस्मानाबाद शहरासह तेर, लोहारा परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. मंगळवारी रात्रीपासून परभणीत भिज स्वरुपाचा पाऊस झाला. 
 
जळगावमध्ये तापी कोपली
जळगाव : जिल्हा तसेच मध्य प्रदेशात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने तापी नदीला पूर आला आहे. हतूनर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्णपणो उघडण्यात आले आहेत. दुसरीकडे रावेर तालुक्यातील पाच गावांना तापीने वेढा घातला आहे. ऐनपूर गावात पुराचे पाणी शिरले आहे. अमळनेरला पावसामुळे भिंत कोसळून महिला जागीच ठार झाली.