शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

राज्यासह मुंबईत पावसाची विश्रांती

By admin | Updated: September 26, 2015 03:13 IST

मागील आठवड्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा दिला आहे. शिवाय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे

मुंबई : मागील आठवड्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा दिला आहे. शिवाय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. परिणामी पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे; परंतु २१ सप्टेंबरपासून राज्यासह मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्याने जलसंकट दूर होण्यासाठी राज्यासह मुंबईची मदार आता परतीच्या पावसावर आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरासह गुजरात, बिहार, आसाम, केरळ आणि कर्नाटकावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. परिणामी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरी पावसाची नोंद झाली होती. २१ सप्टेंबरपर्यंत पडलेल्या पावसाने मात्र कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यासह मुंबईतही पावसाचा शिडकावा कमी झाला. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा २५ सप्टेंबर रोजीही कायम आहे. वातावरणीय बदलामुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास खोळंबला असून, येत्या आठवड्याभरात परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील ४८ तासांत आकाश ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)तलावआजची तलावाचीपातळीखोलीमोडक१६३.०२१६३.१५तानसा१२८.२२१२८.६३विहार७७.२४८०.१२तुळशी१३९.१७१३९.१७अ. वैतरणा ६००.५९६०३.५१भातसा१३५.०८१४२.०७म. वैतरणा २८४.८८२८५