शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

राज्यासह मुंबईत पावसाची विश्रांती

By admin | Updated: September 26, 2015 03:13 IST

मागील आठवड्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा दिला आहे. शिवाय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे

मुंबई : मागील आठवड्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा दिला आहे. शिवाय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. परिणामी पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे; परंतु २१ सप्टेंबरपासून राज्यासह मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्याने जलसंकट दूर होण्यासाठी राज्यासह मुंबईची मदार आता परतीच्या पावसावर आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरासह गुजरात, बिहार, आसाम, केरळ आणि कर्नाटकावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. परिणामी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरी पावसाची नोंद झाली होती. २१ सप्टेंबरपर्यंत पडलेल्या पावसाने मात्र कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यासह मुंबईतही पावसाचा शिडकावा कमी झाला. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा २५ सप्टेंबर रोजीही कायम आहे. वातावरणीय बदलामुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास खोळंबला असून, येत्या आठवड्याभरात परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील ४८ तासांत आकाश ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)तलावआजची तलावाचीपातळीखोलीमोडक१६३.०२१६३.१५तानसा१२८.२२१२८.६३विहार७७.२४८०.१२तुळशी१३९.१७१३९.१७अ. वैतरणा ६००.५९६०३.५१भातसा१३५.०८१४२.०७म. वैतरणा २८४.८८२८५