शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

राज्यात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 04:00 IST

मराठवाड्यात रविवारी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.

औरंगाबाद : मराठवाड्यात रविवारी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे सुधाकर आनंदा मोरे (३०) या शेतमजुराचा वीज पडून मृत्यू झाला. आडगाव मुटकुळे शिवारात दोन म्हशी दगावल्या. जाफराबाद आणि परतूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. वाशी तालुक्यात पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. कन्नड तालुक्यात गारा पडल्या.औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड, खुलताबाद, वैजापूर, सिल्लोड तालुक्यात तुरळक पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील शिराळा परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. उस्मानाबादमध्ये वाशी तालुक्याला अवकाळीने झोडपले. बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई पाठोपाठ रविवारी बीड, गेवराई तालुक्यांमध्येही पाऊस झाला. (प्रतिनिधी)जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे कांदा, डाळींब व कापूस पिकाला फटका बसला. नाशिकला गारांचा वर्षाव गारांच्या वर्षावासह झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी नाशिकला चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर शहरातील काही भागाचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. ३३ आणि ११ केव्ही वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.