शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

सोलापूरमध्ये पाऊस अन् रब्बी पेरण्या थांबल्या

By admin | Updated: October 16, 2014 05:06 IST

सप्टेंबर महिन्यातील काही दिवसांचा अपवाद सोडला तर गायब झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या थांबल्या असून, भरवशाचा परतीचा पाऊसही पडला नसल्याने रब्बी पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे

सोलापूर : सप्टेंबर महिन्यातील काही दिवसांचा अपवाद सोडला तर गायब झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या थांबल्या असून, भरवशाचा परतीचा पाऊसही पडला नसल्याने रब्बी पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा १,३१७ मि.मी. इतका पाऊस कमी झाला आहे. मागील वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीपेक्षा २५१.३२ मि.मी. इतका अधिक पाऊस पडला होता. मागील वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान सतत पाऊस पडत राहिल्याने खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या पदरात पडला होता. चांगले पीक आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असतानाच सरत्या रब्बी हंगामात गारपीट झाल्याने काहीअंशी पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी पैसेही मिळाले होते.यंदाचे चित्र उलटे आहे. सोलापूर जिल्हा हा रब्बी हंगामासाठीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात १५ आॅगस्टनंतर सुरू झालेला पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत पडत असतो. यंदा ही परंपराखंडित झाली. जून ते सप्टेंबरमध्ये एकूण ५,३७७ मि.मी. इतका तर सरासरी ४८९ मि.मी. पाऊस पडतो. मात्र एकूण ४,०६० मि.मी. इतका तर सरासरी ३६९ मि.मी. इतका पाऊस झाला.