शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

सोलापूरमध्ये पाऊस अन् रब्बी पेरण्या थांबल्या

By admin | Updated: October 16, 2014 05:06 IST

सप्टेंबर महिन्यातील काही दिवसांचा अपवाद सोडला तर गायब झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या थांबल्या असून, भरवशाचा परतीचा पाऊसही पडला नसल्याने रब्बी पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे

सोलापूर : सप्टेंबर महिन्यातील काही दिवसांचा अपवाद सोडला तर गायब झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या थांबल्या असून, भरवशाचा परतीचा पाऊसही पडला नसल्याने रब्बी पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा १,३१७ मि.मी. इतका पाऊस कमी झाला आहे. मागील वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीपेक्षा २५१.३२ मि.मी. इतका अधिक पाऊस पडला होता. मागील वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान सतत पाऊस पडत राहिल्याने खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या पदरात पडला होता. चांगले पीक आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असतानाच सरत्या रब्बी हंगामात गारपीट झाल्याने काहीअंशी पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी पैसेही मिळाले होते.यंदाचे चित्र उलटे आहे. सोलापूर जिल्हा हा रब्बी हंगामासाठीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात १५ आॅगस्टनंतर सुरू झालेला पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत पडत असतो. यंदा ही परंपराखंडित झाली. जून ते सप्टेंबरमध्ये एकूण ५,३७७ मि.मी. इतका तर सरासरी ४८९ मि.मी. पाऊस पडतो. मात्र एकूण ४,०६० मि.मी. इतका तर सरासरी ३६९ मि.मी. इतका पाऊस झाला.