शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सोलापूरमध्ये पाऊस अन् रब्बी पेरण्या थांबल्या

By admin | Updated: October 16, 2014 05:06 IST

सप्टेंबर महिन्यातील काही दिवसांचा अपवाद सोडला तर गायब झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या थांबल्या असून, भरवशाचा परतीचा पाऊसही पडला नसल्याने रब्बी पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे

सोलापूर : सप्टेंबर महिन्यातील काही दिवसांचा अपवाद सोडला तर गायब झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या थांबल्या असून, भरवशाचा परतीचा पाऊसही पडला नसल्याने रब्बी पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा १,३१७ मि.मी. इतका पाऊस कमी झाला आहे. मागील वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीपेक्षा २५१.३२ मि.मी. इतका अधिक पाऊस पडला होता. मागील वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान सतत पाऊस पडत राहिल्याने खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या पदरात पडला होता. चांगले पीक आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असतानाच सरत्या रब्बी हंगामात गारपीट झाल्याने काहीअंशी पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी पैसेही मिळाले होते.यंदाचे चित्र उलटे आहे. सोलापूर जिल्हा हा रब्बी हंगामासाठीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात १५ आॅगस्टनंतर सुरू झालेला पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत पडत असतो. यंदा ही परंपराखंडित झाली. जून ते सप्टेंबरमध्ये एकूण ५,३७७ मि.मी. इतका तर सरासरी ४८९ मि.मी. पाऊस पडतो. मात्र एकूण ४,०६० मि.मी. इतका तर सरासरी ३६९ मि.मी. इतका पाऊस झाला.