शहरं
Join us  
Trending Stories
1
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
2
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
3
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
4
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
5
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
6
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
7
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
8
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
9
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
10
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
11
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
12
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
13
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
14
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
15
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
16
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
17
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
18
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
19
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
20
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  

पाऊस २५ टक्के, पेरण्या १५ टक्के

By admin | Updated: July 8, 2014 01:13 IST

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १५ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत.

अमरावती विभाग : सर्वाधिक पेरण्या यवतमाळात, दुबार पेरणीचे संकट यवतमाळ : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १५ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू झाले. एक महिना उलटूनही पावसाचा पत्ता नाही. एरवी या महिनाभरात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पेक्षा अधिक पाऊस नोंदविला जातो. परंतु यावर्षी अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाच जिल्ह्यात केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता जुलै महिनाही कोरडाच जातो की काय अशी हूरहूर शेतकऱ्यांसह पाणीटंचाई सामना करणाऱ्या नागरिकांना लागली आहे. विभागात ३२ लाख ८४ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ १५ टक्के अर्थात पाच लाख सात हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ४२ टक्के पेरण्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. स्प्रिंकलर व ड्रीपची सोय नसलेल्या शेतकऱ्यांनीही पेरण्या केल्याने त्या उलटण्याची चिन्हे आहेत. पांढरकवडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. मात्र पावसाने दडी मारली. जमिनीतील ओल आणखी जास्तीत जास्त आठवडाभर टिकू शकणार आहे. त्यानंतर मात्र पिकांचे काहीच खरे नाही. आठवडाभरात पाऊस न आल्यास बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची चिन्हे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)