शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मुंबईतील रेल्वे अपघातांची रेल्वे मंत्र्यांकडून दखल

By admin | Updated: December 1, 2015 01:25 IST

मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात रेल्वेचे विविध अपघात होत आहेत. वर्षाला जवळपास ३,५00 प्रवाशांचा विविध अपघातांत मृत्यू होत असून, हे अपघात कमी

- समिती स्थापन करण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात रेल्वेचे विविध अपघात होत आहेत. वर्षाला जवळपास ३,५00 प्रवाशांचा विविध अपघातांत मृत्यू होत असून, हे अपघात कमी करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. तरीही त्यात रेल्वे प्रशासनाला यश येताना दिसत नाही. नुकताच भावेश नकाते या प्रवाशाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईतील रेल्वेच्या जीवघेण्या प्रवासावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली. एकूणच मुंबईतील रेल्वे अपघातांची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेतली असून, समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रेल्वे, राज्य शासनाचे प्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि सामाजिक संस्थांची समिती स्थापन केली जाणार आहे. त्यांना एका महिन्यात अपघात कमी कसे करता येईल यावर सूचना करण्यास सांगण्यात आले आहे.