शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

पेय जलासाठी रेल्वे प्रशासनाची उदासीनता

By admin | Updated: May 22, 2014 20:18 IST

- पाण्याच्या टाक्यांची साफसफाई नाही; थंड पाण्याच्या नळांना लहान धार

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील फलाटांवर पेय जलासाठी रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे. फलाटांवरील थंड पाण्याच्या मशीनद्वारे नागरिकांना खार्‍या पाण्याचा पुरवठा होत असून, नळाला पाण्याची अत्यंत लहान धार असल्याने वेळेअभावी प्रवाशांच्या घशाला कोरड पडत असून, नाईलाजास्तव प्रवाशांवर थंड पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून फलाटांवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई झाली नसल्याने त्यात तळाशी गाळ साचला आहे. मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक १ व २ वर चोवीस तास गाड्यांचे आवागमन सुरू असते. प्रवाशांच्या सेवेसाठी दोन्ही फलाटांवर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी वॉटर कुलरदेखील लावण्यात आले आहेत. मात्र, नळाची धार इतकी कमी आहे की, प्रवाशाला पाण्याची बाटली भरताना पाच मिनिट केव्हा झाले कळतच नाही. अशात गाडी सुटण्याची शक्यता असल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना थंड पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत. (प्रतिनिधी)