शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

संघाच्या विचारधारेसमोर झुकणार नाही, देशालाही कोणापुढे झुकू देणार नाही- राहुल गांधी

By admin | Updated: April 11, 2016 19:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेसनं आयोजन केलेल्या सभेत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आहे.

 ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ११ -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेसनं आयोजन केलेल्या सभेत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. संविधानाच्या माध्यमातून काँग्रेस आणि डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीच्या विरोधात लढा दिला, परंतु आजही मनूचा विचार देशात जिवंत असल्याचं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी दशेत यातना सहन कराव्या लागल्या, यावेळी राहुल गांधी संघ आणि भाजपलाही लक्ष्य केलं आहे. रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे तर बलिदान असल्याचं बोलत भाजपला टोमणा मारला आहे. कस्तुचंद पार्कमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं असून, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी ज्येष्ठ नेते यासभेला उपस्थित आहेत. राहुल गांधी आज नागपुरात मुक्काम करणार आहेत.

राहुल गांधींच्या भाषणातील ठळक मुद्दे-

 

-रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे, बलिदान 

-आंबेडकरांनी उपस्थित केलेले प्रश्नच रोहित वेमुलाने मांडले

-आरएसएस भाजप मनूचं रक्षण करतात -

 -राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर केला हल्ला

-काँग्रेस पक्ष बाबासाहेबांसोबत उभा राहिला 

-संविधानांच्या माध्यमातून काँग्रेस आणि डॉ. आंबेडकरांनी मनूच्या विरोधात लढा दिला, परंतू आजही मनूचा विचार देशात जिवंत आहे 

-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी दशेत यातना सहन कराव्या लागल्या