शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी २९ एप्रिल रोजी विदर्भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2015 01:23 IST

भूसंपादन विधेयक कसे शेतकरी विरोधी आहे व मोदी सरकार हे ‘कॉर्पोरेट’धार्जिणे कसे आहे, हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राहुल गांधी मैदानात उतरत आहेत.

नागपूर : भूसंपादन विधेयक कसे शेतकरी विरोधी आहे व मोदी सरकार हे ‘कॉर्पोरेट’धार्जिणे कसे आहे, हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राहुल गांधी मैदानात उतरत आहेत. यासाठी ‘किसान पदयात्रा’ काढण्यात येणार असून, याची सुरुवात ते विदर्भातून करणार आहेत. या पदयात्रेसाठी राहुल गांधी यांचे २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता नागपुरात आगमन होणार आहे. ३० एप्रिल रोजी ते अमरावती येथे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यांचे दिल्ली येथून नागपुरात विमानाने आगमन झाल्यानंतर विमानतळावरून कडेकोट सुरक्षेत त्यांचा ताफा रविभवनला पोहोचेल. रविभवन येथे त्यांचा मुक्काम असेल. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ते अमरावतीसाठी रवाना होतील. ते हेलिकॉप्टरने जातील की रस्तामार्गे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे अमरावती येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अद्याप याबाबत कुठल्याही सूचना मिळालेल्या नाहीत. नागपूर शहर पदाधिकाऱ्यांना मात्र प्रदेश काँग्रेसकडून राहुल गांधी २९ एप्रिल२ रोजी रात्री नागपुरात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दिग्विजययांचा चौहान यांच्यावर प्रतिहल्लामध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांच्यात ‘व्यापम’ घोटाळ्यावरून भडकलेले वाक्युद्ध अधिक तीव्र झाले. चौहान यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यावरून दिग्विजय यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला आहे.