शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राज्य शासनासह रॅडिकोला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 02:45 IST

सुखना नदीपात्रातील प्रत्येक किलोमीटरवरील पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी, रॅडिको कंपनीसह त्या पाण्यात मिसळणाऱ्या अन्य सर्व कंपन्यांचे दूषित द्रव्ये शोधून काढावीत,

औरंगाबाद : सुखना नदीपात्रातील प्रत्येक किलोमीटरवरील पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी, रॅडिको कंपनीसह त्या पाण्यात मिसळणाऱ्या अन्य सर्व कंपन्यांचे दूषित द्रव्ये शोधून काढावीत, त्याचा अहवाल दोन आठवड्यांत खंडपीठाला सादर करावा, रॅडिको कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह सर्व संचालक मंडळ, राज्य सरकार, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळासह पोलिसांना नोटिसा बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे व न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांनी सोमवारी दिले. मद्य निर्मिती करणाऱ्या रॅडिको कंपनीने सुखना नदी व धरणासह परिसरातील शेतात टाकलेल्या घातक रसायनांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी व रॅडिको कंपनी बंद करावी यांसह अन्य मागण्या करणारी जनहित याचिका शेतकरी आत्माराम आसाराम ठुबे व रामेश्वर वैष्णव यांनी खंडपीठात दाखल केली आहे. यााचिकाकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक चिकलठाणा व करमाड यांना अर्ज, तक्रारी केल्या. तहसीलदारांकडून त्या शिवाराची पाहणी झाली. तहसीलदारांचा अहवाल उपरोक्त बाबींची स्पष्ट नोंद करण्यात आलेली असतानाही प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही.शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, रॅडिको कंपनी तात्काळ बंद करावी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, शेतकऱ्यांनी वारंवार अर्ज -तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक चिकलठाणा व करमाड यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) रॅडिको कंपनीविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी करणारी रिट याचिका विकास कडुबा पाखरे यांनी खंडपीठात दाखल केली आहे. रॅडिकोच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी जिज्ञासाचे कार्याध्यक्ष श्रीकांत रामचंद्र देशपांडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.