शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एटीएसच्या तपासावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: January 13, 2017 04:41 IST

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) योग्य व प्रमाणिकपणे तपास केला नाही

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) योग्य व प्रमाणिकपणे तपास केला नाही, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्या वकिलांनी उच्च न्यायालयात युक्तिवादादरम्यान केला. विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर साध्वीने उच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिले. न्या. रणजित मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. राष्ट्रीय तपास पथकाने साध्वीला क्लीन चिट देऊनही विशेष एनआयएन न्यायालयाने तिचा जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दिला. विशेष न्यायालयाने एटीएस व एनआयएने दाखल केलेले दोषारोपपत्र ग्राह्य धरले आहे. मात्र खटला चालवताना एकच दोषारोपपत्र ग्राह्य धरावे लागले. एटीएस की एनआयएचे दोषारोपपत्र ग्राह्य धरायचे, याबाबत न्यायालयाला निर्णय घ्यावा लागेल, असाही युक्तिवाद तिचे वकील अविनाश गुप्ता यांनी केला. (प्रतिनिधी)