शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

‘आरटीई’त सुधारणेचा प्रश्न अधिवेशनात मांडणार

By admin | Updated: January 25, 2016 03:03 IST

केंद्राने २००९ साली मंजूर केलेला शिक्षण हक्क कायदा (आरटीई) राज्य सरकारने २०११ मध्ये कोणताही बदल न करता जसाचा तसा स्वीकारल्याने शिक्षक - शिक्षकेतर

नाशिक : केंद्राने २००९ साली मंजूर केलेला शिक्षण हक्क कायदा (आरटीई) राज्य सरकारने २०११ मध्ये कोणताही बदल न करता जसाचा तसा स्वीकारल्याने शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत़ त्यामुळे केरळ व गुजरात सरकारप्रमाणे या कायद्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी दिले़महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळातर्फे रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून फरांदे बोलत होत्या़विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धतीने डोनेशन घेणाऱ्या शिक्षणसंस्थांना चाप बसावा यासाठी राज्यसरकारने कडक कायदे केले़ त्याचप्रमाणे आरटीई कायद्यातील काही तरतुदींमुळे कर्मचाऱ्यांवर पर्यायाने शिक्षणपद्धतीवर परिणाम होत असल्याने कायद्यात बदल करणे गरजेचे आहे़ (प्रतिनिधी)