शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘आरटीई’त सुधारणेचा प्रश्न अधिवेशनात मांडणार

By admin | Updated: January 25, 2016 03:03 IST

केंद्राने २००९ साली मंजूर केलेला शिक्षण हक्क कायदा (आरटीई) राज्य सरकारने २०११ मध्ये कोणताही बदल न करता जसाचा तसा स्वीकारल्याने शिक्षक - शिक्षकेतर

नाशिक : केंद्राने २००९ साली मंजूर केलेला शिक्षण हक्क कायदा (आरटीई) राज्य सरकारने २०११ मध्ये कोणताही बदल न करता जसाचा तसा स्वीकारल्याने शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत़ त्यामुळे केरळ व गुजरात सरकारप्रमाणे या कायद्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी दिले़महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळातर्फे रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून फरांदे बोलत होत्या़विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धतीने डोनेशन घेणाऱ्या शिक्षणसंस्थांना चाप बसावा यासाठी राज्यसरकारने कडक कायदे केले़ त्याचप्रमाणे आरटीई कायद्यातील काही तरतुदींमुळे कर्मचाऱ्यांवर पर्यायाने शिक्षणपद्धतीवर परिणाम होत असल्याने कायद्यात बदल करणे गरजेचे आहे़ (प्रतिनिधी)