शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

कोकणात सर्वकाही शांत शांत

By admin | Updated: October 16, 2014 04:33 IST

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आठ मतदारसंघांतील ६८ उमेदवारांचे भवितव्य शांततेत झालेल्या मतदानाने सीलबंद झाले

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आठ मतदारसंघांतील ६८ उमेदवारांचे भवितव्य शांततेत झालेल्या मतदानाने सीलबंद झाले. ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे, त्यांचे पुत्र नीतेश राणे, दीपक केसरकर, माजी मंत्री उदय सामंत, भास्कर जाधव आदी प्रमुख उमेदवार यावेळी रिंग्ांणात होते. कोकणात पक्षांतरामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. यावेळी कोणाला विजयाचा गुलाल लावण्यापेक्षा कोणाचा पराभव करून धूळ चारायची, याचीच ईर्षा अधिक रंगली होती. त्यामुळे ही निवडणूक कोकणच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत मतांमध्ये केवळ दोन टक्के वाढ झाली असली, तरी त्याचा परिणाम निवडणूक निकालावर फारसा होणार नाही. कोकणात मतदान शांततेत होते का, याचीच अधिक चिंता सर्वत्र जाणवत होती. मात्र मतदानाच्या वेळी सर्वत्र उत्साह जाणवत नसला, तरी शांतता मात्र होती. भात कापणीची सुरुवात नुकतीच झाली असल्यामुळे ग्रामीण भागात तुलनेने मतदानात उत्साह कमी होता.