शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

‘खरेदी केंद्रांवरील उर्वरित दहा लाख क्विंटल तूर खरेदी करणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 04:02 IST

राज्यातील खरेदी केंद्रांवरील खरेदीविना शिल्लक राहिलेली साधारणत: १० लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय

औरंगाबाद : राज्यातील खरेदी केंद्रांवरील खरेदीविना शिल्लक राहिलेली साधारणत: १० लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे निवेदन सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बुधवारी सुनावणीच्या वेळी न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. के. एल. वडणे यांच्या खंडपीठात केले.देशात एकंदरीत किती तुरीची आवश्यकता आहे? त्यापैकी किती उत्पादन झाले आहे? तूट भरून काढण्यासाठी शासन तूर आयात करणार आहे काय? आयात करण्याऐवजी शासन शेतकऱ्यांकडील उर्वरित तूर खरेदी का करीत नाही, अशी विचारणा खंडपीठाने केंद्र आणि राज्य शासनाला केली. याचिकेवर गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे.शेतकऱ्यांकडून सर्व तूर खरेदी करावी, अशा आशयाची विनंती करणारी जनहित याचिका ‘अन्नदाता शेतकरी संघटने’चे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत दाखल केली आहे. सुनावणीच्या वेळी शासनातर्फे वरीलप्रमाणे निवेदन करण्यात आले. गिरासे यांनी खंडपीठास सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचा भाव ४१५० रुपये क्विंटल आहे. त्यावर तुर खरेदीचा निर्णय घेण्याची शासनाची जबाबदारी आहे़ जादा तूर असेल तर विद्यार्थ्यांना प्रोटीनयुक्त आहार म्हणून वाटप का करत नाही, अशी विचारणा खंडपीठाने केली. (प्रतिनिधी)