शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

‘से नो टू फ्रॉड’ मोहीम व्हिसाबाबत जनजागृती

By admin | Updated: June 12, 2017 02:35 IST

नागरिकांच्या व्हिसामधील वाढत्या घोटाळ्यांच्या तक्रारी पाहता, ‘से नो टू फ्रॉड’ या जनजागृती मोहिमेस सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागरिकांच्या व्हिसामधील वाढत्या घोटाळ्यांच्या तक्रारी पाहता, ‘से नो टू फ्रॉड’ या जनजागृती मोहिमेस सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत नोकरीसाठी परदेशी नेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या खोट्या आश्वासनांबाबत लोकांमध्ये जागरूकता करण्यात येणार आहे.केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक अशा दक्षिण राज्यांसह चंदीगढ, जालंधर अशा निमशहरी आणि ग्रामीण भागांतून व्हिसाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. लोकांना प्रामुख्याने आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा अशा देशांमध्ये स्थलांतर करण्याची आश्वासे दिली जातात. मात्र, ऐनवेळी विविध कारणे देऊन, त्यांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. बनावट व्हिसा एजंटची फसवणुकीची पद्धत अतिशय सोपी आहे. असंशयित लोक व्हिसा अर्जदारांना विविध नामांकित कंपन्यांची नावे घेऊन फोन करतात. या संशयितांचे फोन क्रमांकही नामांकित कंपन्यांच्या क्रमांकाप्रमाणेच असतात. त्यात संबंधित लोक व्हिसा अर्जदारांना कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देऊन माहितीची खातरजमा करण्याविषयीही सांगतात. त्यामुळे संबंधित ग्राहकांची खात्री पटते. त्यानंतर ग्राहकांना सुस्थित नोकरीचे बनावट आॅफर लेटर पाठवले जाते. त्यासाठी खोट्या ई-मेल आयडीचा वापरही केला जातो.