शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

तरतूद दोन हजार कोटींची घोषणा सात हजार कोटींच्या

By admin | Updated: December 12, 2014 01:57 IST

भाजप-शिवसेना युती सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक:यांना मदत देण्यासाठी पुरवणी मागण्यात 2 हजार कोटींची तरतूद दाखविली आहे.

नागपूर : भाजप-शिवसेना युती सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक:यांना मदत देण्यासाठी  पुरवणी मागण्यात 2 हजार कोटींची तरतूद दाखविली आहे. पॅकेजमध्ये मात्र 7 हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. हा शेतक:यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील तसेच काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम आदींनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.
राज्यातील 19 हजारांहून अधिक गावातील पैसेवारी 5क् पैशापेक्षा कमी आहे. पैसेवारी कमी असलेल्या सर्वच गावांना मदतीची गरज आहे. परंतु पॅकेजमध्ये मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त भागासाठीच मदतीची घोषणा केलेली आहे. वास्तविक खरीप हंगाम बुडाल्याने प्रतिहेक्टरी 25 हजार तर ओलिताच्या शेतीला 5क् हजारांची मागणी केली. पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली होती. तिही मान्य केलेली नाही. केवळ पीक कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे. जुन्याच योजना एकत्रित करून पॅकेजची घोषणा करण्यात आल्याचा आरोप अजीत पवार यांनी केला. यावर बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली परंतु त्यांनी संधी नाकारली. सोलर पंपासाठी तरतूद कोण करणार. शेतक:यांना तातडीने रोख रक्कम किती मिळणार हेही स्पष्ट केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
पॅकेजमध्ये सोयाबीन, कापूस, धान व फळबागांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. तसेच दूध उत्पादक शेतक:यांसाठी घोषणा होईल, अशी आशा होती.  (प्रतिनिधी)
 
दुष्काळमुक्तीचा जुनाच अजेंडा
कर्जावरील व्याज माफी, कर्जाचे पुनर्गठन, वीज बील माफी यापूर्वीही दिली आहे. युती सरकारने पॅकेजमध्ये तीन महिन्याचेच वीज माफ दिली आहे.  आम्ही 1क् हजार कोटींच्या पॅकेजची मागणी केली होती. परंतु ती नाकारली. आघाडीच्या काळात दुष्काळमुक्तीसाठी राबविलेल्या जुन्याच अजेंडय़ाची युती सरकारने पॅकेजमध्ये घोषणा केल्याचा टीका राधाकृष्ण विखे-पाटील  व डॉ. पतंगराव कदम यांनी यांनी केली.
कोकणाला काहीच नाही
राज्यात  भाजप-शिवसेना सत्तेत सहभागी असूनही पॅकजेमध्ये कोकणाला काहीच दिले नाही. या भागातील शेतक:यांवर अन्याय केला. सत्तेत असूनही न्याय मिळत नसेल तर त्यांना लोकांना का निवडून द्यावे, असा प्रश्न नितेश राणो यांनी केला.